शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

शिरपूर येथे ३३५४ जणांना दिली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:39 IST

कोरोना आजाराने देशभरात थैमान घातले. लाखो नागरिक या आजाराने बाधित झाले, तर हजारोजणांना आपला जीव गमवावा लागला. मागील काही ...

कोरोना आजाराने देशभरात थैमान घातले. लाखो नागरिक या आजाराने बाधित झाले, तर हजारोजणांना आपला जीव गमवावा लागला. मागील काही महिन्यांपासून कोरोना या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण व्हावे म्हणून लसीचा शोध लावण्यात आला. जगभरात लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानुसार प्रत्येक आरोग्य केंद्रअंतर्गत लसीकरणाचा कार्यक्रम सुरू झाला. त्याचप्रमाणे शिरपूर येथेही ८ मार्चपासून आरोग्यवर्धिनी केंद्रात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. गत तीन दिवसांपासून लसीचा साठा संपल्याने लसीकरण ठप्प झाले. दरम्यान, सुरुवातीला ६० वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात आली. आता ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांचेही लसीकरण करण्यात येत आहे. मात्र लसीकरणाच्या या मोहिमेत एका समुदायातील नागरिकांची उदासीनता दिसून येत असल्याचे समोर येत आहे. ८ मार्चपासून शिरपूर आरोग्यवर्धिनी केंद्रात ३३५४ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये एका सुमदायातील नागरिकांची संख्या केवळ १० आहे. लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती केली जाणार आहे.

००००

कोट बॉक्स

प्र्त्येक पात्र व्यक्तीने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. आजार हा जात, धर्म, पंत, समाज बघत नसतो. यासाठी प्रशासनाकडून विशेष जनजागृती करण्यात येईल. त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांनी व समाजसेवकांनीही लसीकरणाबाबत जनजागृती करावी.

- डॉ संतोष बोरसे,

तालुका आरोग्य अधिकारी, मालेगाव

०००

कोट बॉक्स

पात्र व्यक्तीने लसीकरण करून घेणे गरजेचे आहे. लसीकरणाबाबत मनामध्ये कुठलीही शंका व उदासीनता बाळगू नये. लसीकरणामुळे कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळता येतो.

- शकिलखा पठाण,

पंचायत समिती सदस्य, शिरपूर