शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

वाशिम : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान हे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे ...

वाशिम : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान हे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. दहावी, अकरावीतील गुणांनी विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे.

कोरोनामुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ३६३ शाळा आहेत. बारावी निकालाचा तिढा सोडविताना, राज्य शिक्षण मंडळाने मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर केले आहे. यामध्ये दहावी व अकरावीतील गुणही विचारात घेतले जाणार असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे. अकरावीला ‘रेस्ट इअर’ समजणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

०००००००००००००००

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा !

कोट बॉक्स

बारावीनंतरच्या जेईई, नीट किंवा इतर परीक्षांवर विद्यार्थ्यांच्या विविध शाखेतील प्रवेश अवलंबून राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर लक्ष केंद्रित करावे.

्र_- प्रा. विजय पोफळे

.......

अंतर्गत मुूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल लागणार आहे. पुढील प्रवेश हे प्रवेश परीक्षेवर अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

- प्रा. आशीष सोळंके

०००००००००००००

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !

बारावीच्या निकालात दहावीचे ३० टक्के आणि अकरावीचे ३० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे बारावीच्या निकालाची धाकधूक आहे.

- समाधान देशमुख

....

दहावी आणि अकरावीतील गुण विचारात घेतले जाणार असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. अकरावीची परीक्षाच झाली नसल्याने गुणदान कसे होणार, हा प्रश्न आहे. या सर्व प्रक्रियेमुळे बारावीत गुण कमी मिळण्याची भीती आहे.

- निकिता मानोरकर, विद्यार्थिनी

००००००००००

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी सीबीएसई

मुले ७२

मुली ५८

....

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड

बारावीतील विद्यार्थी १८,१७५

मुले ९,८१४

मुली ८,३६१