शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

वृक्षांना आग लावून दिल्या जातेय पेटून!

By admin | Updated: April 2, 2017 16:30 IST

वाशिम - रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची विविध प्रकारे कत्तल केली जाते. विशेषत: उन्हाळ्यात आग लावणे, साल काढून झाड वाळविणे आदी क्लृप्त्यांचा वापर करून वृक्षतोड केली जात आहे.

वाशिम - रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची विविध प्रकारे कत्तल केली जाते. विशेषत: उन्हाळ्यात आग लावणे, साल काढून झाड वाळविणे आदी क्लृप्त्यांचा वापर करून वृक्षतोड केली जाते. दरवर्षी सामाजिक वनीकरण व इतर विभागाच्यावतीने मोठा गाजावाजा करून वाशिम जिल्ह्यात लाखो रुपयांचे वृक्षारोपण करण्यात येते. मात्र, तरीदेखील जतन केलेल्या वृक्षांची संख्या नगण्यच असल्याचे वास्तव आहे. पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी, नैसर्गिक सौंदर्य अधिकाधिक खुलविण्यासाठी सर्वत्रच वृक्ष लागवड व संवर्धनावर भर दिला जात आहे तर दुसरीकडे अस्तित्वात असलेल्या वृक्ष पेटविल्या जात असतांना याकडे वनविभागाचे दुर्लक्ष दिसून येते. धुऱ्यावरील केरकचरा जाळतांना कितीतरी वृक्ष जळून खाक होत आहेत परंतु संबधितांना याचे काही देणे घेणे दिसून येत नाही.