शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

हिवाळ्यातच तलावांनी गाठला तळ!

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

रिसोड तालुक्यात सरासरी १५ टक्के जलसाठा.

रिसोड (जि. वाशिम): यावर्षीच्या अल्प पावसाने प्रकल्पांतील जलसाठय़ांची स्थिती भयावह केली. तालुक्यातील तलावांनी हिवाळ्यातच तळ गाठला असून, सरासरी १५.२९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. परिणामी हिवाळ्यातच नदी-नाल्यांसह पाण्याचे बहुतांश जलाशये कोरडेठण्ण पडत आहेत. जलपातळी खालावत असल्याने आणि जलाशयांमध्ये अ त्यल्प जलसाठा असल्याने रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. रिसोड तालुक्यात नेतंसा, बोरखेडी, कोयाळी, धोडप, गणेशपूर, गौंढाळा, जवळा, करडा, मांडवा, मोरगव्हाण, पाचंबा, वाघी, हराळ व कोयाळी असे एकूण १४ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी १५.२९ टक्के जलसाठा आहे. नेतंसा २१.५१, बोरखेडी १५.९५, कोयाळी ७.३२, धोडप ८.४८, गणेशपुर ५३.२५, गौंढाळा ५.३७, जवळा ३३.९४, करडा १३.१३, मांडवा ३0.६६, मोरगव्हाण १२.७२, पाचंबा १३.४ आणि वाघी ८.४६ असा प्रकल्पातील जलसाठा आहे, तर हराळ व कोयाळी या प्रकल्पात शून्य जलसाठा आहे. पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिलापोटी बंद पडल्या आहेत. ग्रामस्थांना पाणीटंचाईशी सामना करण्याची वेळ आली आहे.