शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हिवाळ्यातच तलावांनी गाठला तळ!

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

रिसोड तालुक्यात सरासरी १५ टक्के जलसाठा.

रिसोड (जि. वाशिम): यावर्षीच्या अल्प पावसाने प्रकल्पांतील जलसाठय़ांची स्थिती भयावह केली. तालुक्यातील तलावांनी हिवाळ्यातच तळ गाठला असून, सरासरी १५.२९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. परिणामी हिवाळ्यातच नदी-नाल्यांसह पाण्याचे बहुतांश जलाशये कोरडेठण्ण पडत आहेत. जलपातळी खालावत असल्याने आणि जलाशयांमध्ये अ त्यल्प जलसाठा असल्याने रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. रिसोड तालुक्यात नेतंसा, बोरखेडी, कोयाळी, धोडप, गणेशपूर, गौंढाळा, जवळा, करडा, मांडवा, मोरगव्हाण, पाचंबा, वाघी, हराळ व कोयाळी असे एकूण १४ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी १५.२९ टक्के जलसाठा आहे. नेतंसा २१.५१, बोरखेडी १५.९५, कोयाळी ७.३२, धोडप ८.४८, गणेशपुर ५३.२५, गौंढाळा ५.३७, जवळा ३३.९४, करडा १३.१३, मांडवा ३0.६६, मोरगव्हाण १२.७२, पाचंबा १३.४ आणि वाघी ८.४६ असा प्रकल्पातील जलसाठा आहे, तर हराळ व कोयाळी या प्रकल्पात शून्य जलसाठा आहे. पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिलापोटी बंद पडल्या आहेत. ग्रामस्थांना पाणीटंचाईशी सामना करण्याची वेळ आली आहे.