शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

निर्बंध शिथिल होताच नागरिकांची गर्दी वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील हजारो नागरिकांना संसर्गाची बाधा झाली. त्यापैकी काही नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. दरम्यानच्या काळात ...

कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत तालुक्यातील हजारो नागरिकांना संसर्गाची बाधा झाली. त्यापैकी काही नागरिकांना आपले प्राण गमावावे लागले. दरम्यानच्या काळात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यानंतर कोरोना संसर्गाच्या आकडेवारीत काहीशी घट झाली. त्यामुळे १ जूनपासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता येताच नागरिकांनी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.कोरोना संबंधीचे नियमसुध्दा यावेळी पायदळी तुडविल्या जात आहे. त्यामुळे अशी स्थिती काही दिवस राहिल्यास कोरोनाची तिसरी लाट रोखणे अशक्य होणार आहे. कोरोनामुळे केंद्र तसेच राज्य शासन हतबल झाल्याचा अनुभव सव्वा वर्ष संपूर्ण देशवासीयांनी घेतला आहे. सव्वा वर्षात कोरोना संसर्गाच्या आलेल्या दोन लाटेत संपूर्ण देशाला धडा मिळाला; परंतु निर्बंध शिथिल होताच बहुतेकांना कोरोना संसर्गाच्या गांभिर्याचा विसर पडला. हा प्रकार भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेसाठी पोषक ठरणार आहे. त्यामुळे नागरिकांनीसुद्धा कोरोनाचे नियम पाळून सहकार्य करणे आवश्यक आहे.

---------------

जिल्हा प्रशासनाने दखल घेण्याची गरज

वाशिम जिल्हा कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर पोहोचल्याने शासन निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने निर्बंध शिथिल केले आहेत. त्याचा गैरफायदा आता नागरिक घेत आहेत. सार्वजनिक ठिकाणी नियंत्रणाबाहेर गर्दी उसळत असून, विविध व्यवसाय सुरू ठेवण्यास रात्री ८ वाजेपर्यंतचीच मुभा असताना रात्री १० वाजताच्या नंतरही अनेक दुकाने चौकाचौकात सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळते. जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासह नियम उल्लंघनप्रकरणी कारवाईचा धडाका सुरू करण्याची गरज आहे.