शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कापूस बीजोत्पादनासाठी चार गावांची निवड!

By admin | Updated: October 25, 2016 02:12 IST

कृषी समृद्धी प्रकल्पातंर्गत कापूस उत्पादक शेतक-यांना निविष्ठांचे वाटप.

वाशिम, दि. २४- कृषी समृद्धी समन्वयित कृषी विकास प्रकल्प, करडाच्यावतीने तालुक्यातील ग्राम केकतउमरा, सावरगाव, तामसाळा आणि कुंभारखेडा या चार गावांची कापूस बीजोत्पादनाकरिता निवड झाली आहे. सोमवार, २४ ऑक्टोबर रोजी संबंधित चारही गावांमधील तब्बल १३१ लाभार्थींंंना निविष्ठा वाटप करण्यात आली. यामध्ये विविध प्रकारचे खत व औषधीचा समावेश होता. यावेळी शेतकर्‍यांना बीजोत्पादनासंबंधी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले. कापूस बीजोत्पादन कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी समृद्धी प्रकल्प, वाशिम क्लस्टरचे रमेश बादाडे, संदीप बकाल, मदन श्रीखंडे, आर. पी. तायडे, एस. डब्ल्यू. काळे व केकतउमरा कृषी समृद्धी ग्रामविकास समितीचे सचिव प्रवीण पट्टेबहादूर, तामसाळाचे दीपक लाहोरकर, सावरगावचे शंकर तडस, कुंभारखेडा येथील संजय पडघान आदींनी पुढाकार घेतला. कार्यक्रमास गावकर्‍यांची मोठय़ा संख्येने उपस्थिती होती.