शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ‘राजकारण’ तापले

By admin | Updated: July 18, 2015 02:17 IST

निवडणूक अविरोध करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न.

वाशिम : नामांकन अर्ज भरण्याला अवघा एक दिवस शिल्लक असताना आता खर्‍या अर्थाने ग्रामीण भागात राजकारण शिजत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २0१५ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २३ जूनला जाहीर केला असून, त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्नात निवडणूक आचारसंहिताही २३ जून मध्यरात्नीपासून लागू झालेली आहे. जिल्ह्यातील ४९३ पैकी १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक होत आहे. १३ जुलैपासून नामांकन अर्ज भरण्याला प्रारंभ झाला आहे. वाशिम तालुक्यात २३ ग्रामपंचायत, मालेगाव तालुक्यात ३0, मंगरूळपीर तालुक्यात २५, रिसोड तालुक्यात ३४, कारंजा तालुक्यात २८, मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतचा यामध्ये समावेश आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याला आता केवळ सोमवार (दि.२0) हा एक दिवस शिल्लक असल्याने खर्‍या अर्थाने मोर्चेबांधणीने वेग पकडला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता १६३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने ग्रामीण भागात इलेक्शन फिवर चढला आहे. ग्रामपंचायत निवडणुक राजकीय पक्षांच्या बॅनरखाली लढविली जात नसली तरी किती ग्रामपंचायतवर आपली सत्ता आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षांकडून होत आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक अतितटीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. खासदार भावना गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, अमित झनक व लखन मलिक, माजी आमदार प्रकाश डहाके, अँड. विजयराव जाधव ऐनवेळी काय पत्ते फेकतात, यावर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.