शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

राज्यभरात ग्रामीण कृषी हवामान सेवा

By admin | Updated: May 14, 2014 00:28 IST

ग्रामीण कृषी हवामान सेवेच्या माध्यमातुन शेतकर्‍यांना स्थानिक हवामानाचा अचुक अंदाज मिळविता येणार आहे.

वाशिम: हवामानातील अचानक बदलामुळे निसर्गावर अवलंबून असणार्‍या शेतकर्‍यांचे नुकसान टाळण्याच्या महत्वाकांक्षी हेतूने हवामान विभागाने ग्रामीण कृषी हवामान सेवा हा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये शेतकर्‍यांना स्थानिक हवामानाचा अचुक अंदाज मिळविता येणार आहे. राज्यातील कृषी विद्यापीठे, महाविद्यालये, कृषी विज्ञान केंद्रांच्या मदतीने राबविण्यात येणार्‍या या योजनेतून शेतकर्‍यांना हवामानाची स्थिती, पिकांवर होणारा परिणाम, रोग व किडींचे नियंत्रण याबाबतची माहिती मोबाईलवर मिळणार आहे. शेतीविषयक हवामान अंदाज जास्तीत जास्त शेतकर्‍यांपयर्ंत परिणामकारक पोहोचावा, यासाठी कराव्या लागणार्‍या आवश्यक बदलाविषयी चर्चा करण्यासाठी हवामान प्रशिक्षण संस्थेतर्फे बोलविण्यात आलेल्या चर्चासत्रात प्रसारमाध्यमे, कृषी विषयक सेवा देणार्र्‍या मोबाईल कंपन्या व संस्थांनी शेतकर्‍यांना स्थानिक स्तरावर लहान क्षेत्रासाठीचा हवामान अंदाज अचूकपणे कमी वेळेत मिळावा, माहिती सुस्पष्ट असावी, अशी मते नोंदवून बदल सुचविले होते.