शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी

By admin | Updated: July 17, 2017 19:15 IST

वाशिम: आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याने वेळोवेळी वाहतूक कोंडी होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: आधीच अरूंद असलेल्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ वाढल्याने वेळोवेळी वाहतूक कोंडी होत आहे.  जिल्ह्यात विविध ठिकाणच्या मुख्य रस्त्यांवर दिवसभर हजारो वाहने धावतात. तथापि, वाहनांच्या संख्येच्या तुलनेत वाहतूक सुरळीत होण्यासारखे रस्ते जिल्ह्यात नाहीत. परिणामी तालुकास्तरावरील मोठे चौक किंवा महामार्गावरील ग्रामीण भागातील मुख्य चौकांत सदानकदा वाहतूक कोंडी होत आहे. यात प्रामुख्याने नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील शेलूबाजारचा मुख्य चौक, वाशिम शहरातील पुसद नाका ते बसस्थानक परिसर आणि मालेगाव शहरातील अकोला-वाशिम महामार्गावरील मुख्य चौकाचा उल्लेख करता येईल. या ठिकाणी परस्पर विरोधी दिशेने येणाऱ्या वाहनांची वर्दळ वाढली की, मार्ग काढण्याच्या प्रयत्नांत अनेक वाहनधारक नियमांचे उल्लंघन करतात. परिणामी वाहतूक कोंडी निर्माण होते. त्याचा फटका अनेकांना बसतोच; परंतु या वाहतुक कोंडीमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. वाशिम शहरातील पुसद नाका परिसरात सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.