शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
3
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
4
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 19:15 IST

वाशिम: सिंचन प्रकल्पांकरिता शेतजमिनींसोबतच राहत्या घरांच्या जागा शासनाकडे हस्तांतरित करणा-या जिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न सद्या चांगलाच ऐरणीवर आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न ऐरणीवर शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: सिंचन प्रकल्पांकरिता शेतजमिनींसोबतच राहत्या घरांच्या जागा शासनाकडे हस्तांतरित करणा-या जिल्ह्यातील पुनर्वसीत गावांच्या विकासाचा प्रश्न सद्या चांगलाच ऐरणीवर आहे. याकडे शासनाने लक्ष पुरविण्याची मागणी जोर धरत आहे. जिल्ह्यातील मिर्झापूर (ता. मालेगाव), पळसखेड (ता. रिसोड) या सिंचन प्रकल्पांमुळे तीन गावांमधील ४६६ कुटूंब १० वर्षांपासून मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. सन २००५-०६ मध्ये उभारण्यात आलेल्या मिर्झापूर सिंचन प्रकल्पामुळे मालेगाव तालुक्यातील पांगरखेड हे गाव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली गेले असून तेथील १६९ कुटूंब यामुळे बाधीत झाली. रिसोड तालुक्यातील पळसखेड सिंचन प्रकल्पही २००६-०७ मध्ये उभारण्यात आला. या प्रकल्पामुळे पळसखेड हे गाव अंशत: बुडित क्षेत्राखाली गेले असून या गावातील ४९ कुटूंब यामुळे बाधीत झाली आहेत. तसेच बिबखेड हे गांव पूर्णत: बुडित क्षेत्राखाली असून गावातील २४८ कुटूंब बाधीत झाली आहेत. सदर गावांमध्ये अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती, पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम, विद्यूतीकरण, अंतर्गत रस्त्यांची कामे, विद्यूतीकरण व पोचरस्त्याची कामे प्रलंबित आहेत. 

सिंचन प्रकल्पांमुळे पुनर्वसीत मिर्झापूर, पळसखेड, बिबखेड, पांगरखेड यासह इतर गावांमध्येही विकासकामांसाठी लागणाºया निधीस शासनाने मंजूरात प्रदान केली. लवकरच प्रलंबित असलेली तथा रखडलेली कामे पूर्ण केली जातील. - शिवाजी जाधवकार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग, वाशिम