शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:37 IST

मानोरा : तालुक्यासह परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिवर्तन ...

मानोरा : तालुक्यासह परिसरात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी परिवर्तन शेतकरी संघटनेचे मनोहर राठोड यांनी शनिवारी केली आहे.

गत चार दिवसांत मानोरा तालुक्यात संततधार पाऊस झाला. पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शनिवारी शेतकरी नेते मनोहर राठोड यांनी तालुक्यातील रुई-गोस्ता या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. आधीच सततची नापिकी, त्यात यावर्षी शेतीच्या बी-बियाणे व खताच्या किमतीत वाढ झाली. खासगी सावकाराकडून घेतलेले कर्ज आणि आता अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतित आहे. तालुक्यात अतिवृष्टी झाल्याने नदी, नाल्यांना पूर आला. पुराचे पाणी शेतात घुसल्याने हजारो हेक्टर जमीन खरडून गेली व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी राठोड यांनी केली आहे.

०००

.. तर आंदोलनाचा इशारा

अतिवृष्टीने पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असतानाही मानोरा तालुक्यात पंचनामे करण्यात आले नाही, असा आरोप मनोहर राठोड यांनी केला. तातडीने पंचनामे करावे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. याकडे शासन, प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा राठोड यांनी दिला आहे.