शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
2
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
3
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
4
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
5
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
6
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
7
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
8
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
9
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
10
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
11
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
12
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
13
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
14
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
15
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
16
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
17
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
18
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
19
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
Daily Top 2Weekly Top 5

योग्य नियोजनातूनच समृद्धीकडे जाणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:11 IST

समृद्ध गाव स्पर्धेत समावेश असलेल्या जांब येथे शेतकरी व बचतगटातील महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत ...

समृद्ध गाव स्पर्धेत समावेश असलेल्या जांब येथे शेतकरी व बचतगटातील महिलांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. समृद्ध गाव स्पर्धेअंतर्गत जलव्यवस्थापन, मृद व जलसंधारण, गावकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, पौष्टिक गवताचे कुरणक्षेत्र तयार करणे, मातीचे आरोग्य सुधारणे, वृक्ष व जंगलाची वाढ करणे अशा सहा स्तंभांवर काम केले जाणार आहे. याबाबत माहिती देताना तोटावार यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी मूल्यांकनाचा आधार घेत शासनाच्या विविध योजनांचे बारकाईने नियोजन करावे. कृषी विभाग तसेच शासनाच्या इतर योजनांचा फायदा घेऊन शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय, शेळीपालन, कुक्कुट पालन, गांडूळ खतनिर्मिती व पारंपरिक पिकांला फाटा देऊन नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा. या माध्यमातून शेतातील उत्पन्न वाढविण्याकरिता प्रयत्न करायला हवे. या सर्व कामांचे योग्य नियोजन केले तरच यश मिळणे शक्य आहे, असे तोटावार म्हणाले. कार्यक्रमास कृषी विभागाचे तंत्र अधिकारी कंकाळ, तालुका कृषी अधिकारी रवींद्र इंगोले, विभागीय समन्वयक सुभाष नानवटे, सरपंच साहेबराव भगत, मंडळ कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्यासह गावातील बहुसंख्य शेतकरी, महिलांची उपस्थिती होती.