शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

गाव तलावाचा प्रश्न रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST

गाव परिसरातील नदी नाल्यावर सक्षम असे सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. गावांसाठी किमान एक ...

गाव परिसरातील नदी नाल्यावर सक्षम असे सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. गावांसाठी किमान एक तरी तलाव व्हावा म्हणून १७ वर्षांपासून गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविले. मात्र, ग्रामस्थांच्या पदरात आश्वासनांची खैरात पडण्यापलीकडे काहीही पडले नाही. गावाच्या सीमावर्ती भागात एकही तलाव नाही. गाव परिसरात तलावच नसल्याने येथील नदीनाल्याचे पाणी वाहून जाते. या ठिकाणी 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा एकही उपक्रम राबविण्यात आलेला नाही. गत काही वर्षांपासून गावकऱ्यांची तहान टँकरद्वारा भागविली जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच जलस्रोतांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण होतो. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी टंचाई निकाली काढण्यासाठी व शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी या ठिकाणी लघू सिंचन प्रकल्प, गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते तब्बल १७ वर्षांपासून संघर्ष करत आहेत. परंतु, शासन व प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने गाव तलावाचा प्रश्न निकाली निघू शकला नाही.