शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

गाव तलावाचा प्रश्न रखडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:41 IST

गाव परिसरातील नदी नाल्यावर सक्षम असे सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. गावांसाठी किमान एक ...

गाव परिसरातील नदी नाल्यावर सक्षम असे सिंचन तलाव, पाझर तलाव, गाव तलाव होण्यास पुरेसा वाव आहे. गावांसाठी किमान एक तरी तलाव व्हावा म्हणून १७ वर्षांपासून गावातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजविले. मात्र, ग्रामस्थांच्या पदरात आश्वासनांची खैरात पडण्यापलीकडे काहीही पडले नाही. गावाच्या सीमावर्ती भागात एकही तलाव नाही. गाव परिसरात तलावच नसल्याने येथील नदीनाल्याचे पाणी वाहून जाते. या ठिकाणी 'पाणी अडवा पाणी जिरवा'चा एकही उपक्रम राबविण्यात आलेला नाही. गत काही वर्षांपासून गावकऱ्यांची तहान टँकरद्वारा भागविली जात आहे. उन्हाळ्याची चाहूल लागण्यापूर्वीच जलस्रोतांमध्ये पाण्याचा ठणठणाट निर्माण होतो. पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी टंचाई निकाली काढण्यासाठी व शेतकऱ्यांचे हरितक्रांतीचे स्वप्न साकारण्यासाठी या ठिकाणी लघू सिंचन प्रकल्प, गाव तलाव, सिंचन तलाव, पाझर तलाव होणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते तब्बल १७ वर्षांपासून संघर्ष करत आहेत. परंतु, शासन व प्रशासनाकडून सहकार्य मिळत नसल्याने गाव तलावाचा प्रश्न निकाली निघू शकला नाही.