शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

शेतमालाचे भाव घसरले

By admin | Updated: June 7, 2014 22:53 IST

खरीप हंगामाच्या तोंडावर शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.

मनभा : मृग नक्षत्र लागायला काही दिवसाचा कालावधी अरला असताना ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतमालाचे भाव घसरल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे.गत खरीप हंगामात अतवृष्टी तर रब्बी हंगामात पीक काढणीच्या वेळी प्रचंड गारपीट यामुळे शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले. त्यातूनही सावरत प्रचंड आत्मविश्‍वासाने शेतकरी खरीप हंगामच्या कामाला लागला. खरीप हंगामासाठी स्वत:च्या माल बाजारात विक्रीसाठी काढला. मात्र बाजारात गहू, हरभरा, सोयाबीन, भुईमुंग, तूर या मालाचे भाव पडल्याने शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला. बँकेकडे पीक कर्जासाठी जाणे, बँक भरा त्यानंतर पीक कर्ज देऊन शासनाने वरिष्ठ अधिकार्‍यांची सांगुनही बँकेचे अधिकारी पुनर्गठण करण्यास तयार नाही. आदेश आलेले नाही. त्यामुळे ते पुनर्गठनाची वाट पाहत आहे. खरीप हंगामाची सर्व तयारी शेतकर्‍यांनी करून ठेवली. मात्र बी-बियाणे, खतासाठी पैसा नसल्याने ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडल्याचे चित्र आहे.