शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

विद्युत पुरवठय़ाअभावी खरिपावर ओढवले संकट!

By admin | Updated: September 4, 2015 01:30 IST

बळीराजा हतबल; विविध प्रकारच्या किडींचाही पिकांवर विपरीत परिणाम.

वाशिम : पावसातील अनियमिततेमुळे यावर्षी खरीप हंगामातील सर्वच पिके बाधित झाली आहेत. असे असताना ज्या शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय आहे, त्यांना पुरेशी वीज मिळणे दुरापास्त झाले असून, विविध प्रकारच्या किडींमुळेही पिके नेस्तनाबूत होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. जिल्ह्यात यंदा ४ लाख ७ हजार ९७ हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. सर्वाधिक पेरा सोयाबीनचा २ लाख ९0 हजार ९१ हेक्टरवर आहे. कपाशी ३0 हजार ८५७ हेक्टर, ज्वारी ८ हजार १९५ हेक्टर, तूर ५३ हजार ३९७ हेक्टर, मूग ११ हजार ६३७ हेक्टर, उडीद ११ हजार ८३२ हेक्टर असा खरिपातील प्रमुख पिकांचा पेरा आहे. यावर्षी मृग नक्षत्रातच पेरणीलायक झालेल्या पावसाने जुलै महिन्यात मात्र दडी मारली. त्यामुळे मूग, उडीद या पिकांना मोठा फटका बसला. जिल्ह्यातील काही शेतकर्‍यांकडे सिंचनाची सोय असल्याने ते ह्यस्प्रिंकलरह्णद्वारे पाणी देऊन पिके जगविण्याची केविलवाणी धडपड करीत आहेत; मात्र सलग ुवीजपुरवठा मिळणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांचा हा प्रयोगही फसला आहे. अनेक शेतकर्‍यांनी शेतात जाणे सोडून दिले आहे. अनेक शेतात सोयाबीन डौलदार उभे दिसून येत असले तरी शेंगा न धरल्याने शेतकर्‍यांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणी आहे, विद्युत पुरवठा आहे पण विद्युतपुरवठा नियमित राहत नसल्याने शेतकर्‍यांची गत ह्यचणे आहेत, पण दात नाहीह्ण अशी झाली आहे.