शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

पोलीस संरक्षणात अडकले ‘सिंचन’

By admin | Updated: December 17, 2015 02:57 IST

खंडाळा प्रकल्प : २00 शेतक-यांच्या सिंचनाचा प्रश्न, कॅनॉलवर अतिक्रमण.

वाशिम : तालुक्यातील खंडाळा खुर्द प्रकल्पात पाणी असूनही केवळ पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याच्या कारणावरून २00 शेतकर्‍यांना सिंचनापासून वंचित राहावे लागत आहे. जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासन, पाटबंधारे विभागाशी चर्चा केल्यानंतरही हा प्रश्न सुटत नसल्याने शेतकरी हतबल झाले. खंडाळा खुर्द येथील प्रकल्प यावर्षी ९५ टक्के भरला होता. सद्यस्थितीत या प्रकल्पात ४९ टक्के पाणी आहे. या प्रकल्पातील पाण्याच्या भरवशावर अडोळी व खंडाळा शिवारातील जवळपास २00 शेतकर्‍यांचा सिंचनाचा प्रश्न निगडित आहे. गतवर्षीदेखील हा प्रकल्प ९0 टक्क्याच्या वर पाण्याने तुडूंब भरला होता; मात्र सिंचनासाठी पाणी सोडण्याला परवानगी दिली नाही. यावर्षी सद्यस्थितीत या प्रकल्पात ४९ टक्के पाणी असल्याने शेतकर्‍यांच्या सिंचनाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत; मात्र कॅनॉलवर अनेकांनी अतिक्रमण केल्याने सिंचन करण्यात अडथळे येत आहेत. अतिक्रमण हटवून तसेच पाण्याचा दुरुपयोग होणार नाही, म्हणून पाटबंधारे विभागाने पोलीस संरक्षण मागितले आहे. याबाबतची कल्पना शेतकर्‍यांना दिली. शेतकर्‍यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याशी सोमवारी या विषयावर चर्चा केली. पोलीस अधीक्षकांना पोलीस संरक्षणाबाबत निवेदन दिले, तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अधिकार्‍यांना तातडीने पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी केली. मात्र, अद्यापही या प्रश्नावर तोडगा निघाला नाही. परिणामी, सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली, असा आरोप नामदेव इढोळे यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांनी केला.