शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

बंदीनंतरही प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच!

By admin | Updated: January 9, 2015 01:37 IST

वाशिम जिल्ह्यातील प्रकार; अंमलबजावणी नाही.

वाशिम : प्लास्टिक पिशव्यांमुळे निसर्गाचा होणारा र्‍हास पाहता शासनाने प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणली. वाशिम नगरपालिकेच्यावतीनेही प्लास्टिक पिशव्या बंद व्हाव्यात, यासाठी अभियान राबवून जनजागृती केली. याला काही जणांनी प्रतिसाद दिला तर काहींनी बगल. प्लास्टिक पिशव्या बंदीवरील निर्णयासंदर्भात व वाशिम नगर परिषदेने घेतलेल्या पुढाकारासंदर्भात लोकमतने केलेल्या सर्वेक्षणामध्ये प्लास्टिक पिशव्यांची बंदी आवश्यक आहे; परंतु त्या बंद झाल्या नसल्याचे सर्वेक्षणातून आढळून आले.लोकमतने केलेल्या सर्वेक्षणामध्ये प्लास्टिक पिशव्या बंद झाल्यानंतर त्या बंद झाल्या काल या प्रश्नावर ७0 टक्के नागरिकांनी नाही तर केवळ १0 टक्के नागरिकांनीच काही प्रमाणात बंद झाल्याचे सांगितले. प्लास्टिक पिशव्यांवरील बंदी योग्य आहे काय, यावर मात्र ९0 टक्के नागरिकांनी बंदी योग्य असल्याचे सांगितले. नागरिकांकडूनच प्लास्टिक पिशव्यांची मागणी होत असल्याच्या उत्तरावर मात्र ८0 टक्के लोकांनी होकार दिला. प्लास्टिक पिशव्या बंदीनंतर नुकसान कोणाचे होते, या प्रश्नावर मात्र ५0 टक्के नागरिकांनी व्यापार्‍यांचे, असे उत्तर दिले. याबाबत कसे? याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांना पिशवी न दिल्यास ते वस्तू खरेदी न करता निघून जात असल्याचे सांगण्यात आले. ४0 टक्के लोकांनी निसर्गाचा र्‍हास होतो तर १0 टक्के लोकांनी नागरिकांचे नुकसान होत असल्याचे सांगि तले. प्लास्टिक पिशव्यांमुळे काय परिणाम होतो याची कल्पना आहे काय, या संदर्भात मात्र ९0 टकके लोकांनी परिणामाची कल्पना असल्याचे सांगितले. ५ टक्के लोकांनी माहित नसल्याचे तर ५ टक्के लोकांनी थोडी फार कल्पना असल्याचे सांगण्यात आले.