शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन लागू व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय जाधव होते. आमदार अमित झनक, आमदार किरणराव सरनाईक, माधवराव अंभोरे, भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय जाधव होते. आमदार अमित झनक, आमदार किरणराव सरनाईक, माधवराव अंभोरे, भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी, राज्य उपाध्यक्ष भास्करराव बेंगाळ, राज्य संघटक डॉ. माधव हिवाळे, दत्तराव गोटे, शिवाजी वाटणे, भागवतराव गोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेने वर्षभरात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळी आंदोलने केली. पाच जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मजबूत संघटन उभे केले. विशेषत: सोयाबीन व हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, यासाठी लढा उभा केल्याचे मत यावेळी विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटांशी लढले पाहिजे, असे मत विजय जाधव यांनी नोंदविले. उपस्थित इतर मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, उत्तमराव आरु, डॉ. तृप्ती गवळी, संगीता मार्गे, देव इंगोले, संतोष सुर्वे, स्वप्नील माहुरे, राम बोरकर, श्रीरंग नागरे, नागेश इंगोले, बाळू रोकडे, सचिन काकडे, शिवाजी कढणे, सतीश गंगावणे, शत्रुघ्न अवचार, राम अवचार, जगन अवचार, राजू डांगे, विकास झुंगारे, अंबादास खरात, शंकरराव मुंढे, संजय सदार, अमोल बाजड, पवन खोंडकर, रवी जाधव, शंकर हुंबाड आदिंनी पुढाकार घेतला.