शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

५५ वर्षे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना पेन्शन लागू व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय जाधव होते. आमदार अमित झनक, आमदार किरणराव सरनाईक, माधवराव अंभोरे, भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत ...

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार विजय जाधव होते. आमदार अमित झनक, आमदार किरणराव सरनाईक, माधवराव अंभोरे, भूमिपुत्रचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर, राज्य प्रवक्ते डॉ. जितेंद्र गवळी, राज्य उपाध्यक्ष भास्करराव बेंगाळ, राज्य संघटक डॉ. माधव हिवाळे, दत्तराव गोटे, शिवाजी वाटणे, भागवतराव गोटे यांची प्रमुख उपस्थिती होती.

भूमिपुत्र शेतकरी संघटनेने वर्षभरात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेगवेगळी आंदोलने केली. पाच जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मजबूत संघटन उभे केले. विशेषत: सोयाबीन व हळद उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष द्यावे, यासाठी लढा उभा केल्याचे मत यावेळी विष्णुपंत भुतेकर यांनी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी खचून न जाता संकटांशी लढले पाहिजे, असे मत विजय जाधव यांनी नोंदविले. उपस्थित इतर मान्यवरांचीही यावेळी समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार, उत्तमराव आरु, डॉ. तृप्ती गवळी, संगीता मार्गे, देव इंगोले, संतोष सुर्वे, स्वप्नील माहुरे, राम बोरकर, श्रीरंग नागरे, नागेश इंगोले, बाळू रोकडे, सचिन काकडे, शिवाजी कढणे, सतीश गंगावणे, शत्रुघ्न अवचार, राम अवचार, जगन अवचार, राजू डांगे, विकास झुंगारे, अंबादास खरात, शंकरराव मुंढे, संजय सदार, अमोल बाजड, पवन खोंडकर, रवी जाधव, शंकर हुंबाड आदिंनी पुढाकार घेतला.