शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

१५ वर्षांपासून कायम विनाअनुदानित शाळाचा प्रश्न प्रलंबित

By admin | Updated: December 29, 2014 00:35 IST

हजारो कर्मचा-यांवर चक्क उपासमारीची पाळी

रिसोड ( वाशिम): राज्यामध्ये कायम विनाअनुदानित शाळांचा प्रश्न गत १५ वर्षांपासून कायमच असल्याने हजारो कर्मचार्‍यांवर उपासमारीची पाळी आली असल्याचे चित्र आहे. शासनाच्या धोरणामुळे राज्यातील २ हजार माध्यमिक शाळा अनुदानापासून वंचित आहे.राज्यामध्ये सन १९९९ पासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर शाळा देण्याचा सपाटा शासनाने लावला होता. राज्यात २000 माध्यमिक व २000 प्राथमिक शाळा कायम विनाअनुदानित तत्त्वावर देण्यात आल्या आहेत. या शाळांचा अनुदान मिळावे यासाठी विविध संघटनांनी लढा दिला आणि सदर शाळांचा कायम शब्द काढण्यासाठी शासनाच्या दरबारी हा शब्द हटविण्यात आला अनुदानाच्या मार्ग मोकळा होणार, असे चिन्ह असताना तब्बल तीन वर्षानंतर सदर शाळंचा ऑनलाईन मूल्यांकन सन २0१२ मध्ये करण्यात आले. अतिशय जाचक अटी व निकष सदर मूल्यांकन परिपत्रकात नमूद केले. या निकषामुळे एकही शाळा पात्र होणार, असा असा आदेश मूल्यांकनाचा धडकला. अशा परिस्थितीमध्ये संबंधित शाळांनी सर्व सोयी उपलब्ध करून मूल्यांकनास सामोरे गेले. मूल्यांकन होऊन ही २ वर्षांपासून शाळांना अनुदान मिळाले नाही. तब्बल १५ वर्षांपासून शिक्षक व कर्मचारी विनावेतन काम करीत आहे, सेवा देत आहे. शासन दरबारी हा प्रश्न रेंगाळत आहे. अनेक वेळा लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला जातो; पण आश्‍वासनाशिवाय पदरी काहीही मिळत नाही, असा अनुभव शिक्षकांनी व्यक्त केला आहे.कायम विनाअनुदानित शाळांचा प्रश्न ज्वलंत आहे. तो मार्गी लावण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न आहे. मार्चअखेरीस हा प्रश्न सोडविणार असल्याचा निर्धार शिक्षक मतदारसंघाचे आमदार ङ्म्रीकांत देशपांडे यांनी व्यक्त केला.