शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

‘ऑनलाइन’ फेरफार पद्धत ठरतेय ‘डोकेदुखी’!

By admin | Updated: November 7, 2016 02:47 IST

‘सर्व्हर’मधील बिघाडामुळे झाला नित्याचाच; तलाठय़ांना अद्ययावत प्रशिक्षणाची गरज; शेतकरी त्रस्त!

शिखरचंद बागरेचा वाशिम, दि. ६- कामात अधिक सुसूत्रता यावी, गरजूंना वेळेत संगणकीकृत कागदपत्रे मिळावीत, या उद्देशाने हस्तलिखितऐवजी ऑॅनलाइन फेरफार नोंद पद्धत लागू करण्यात आली; मात्र ही पद्धत फायदेशीर ठरण्याऐवजी डोकेदुखी वाढविणारी ठरली आहे. ई-फेरफार नोंद निर्णयांतर्गत सुरुवातीला संगणकीकृत ७/१२, ८ अ यासह शेतीसंदर्भातील अन्य कागदपत्रे देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे तलाठी कार्यालयांमध्ये मिळणार्‍या या कागदपत्रांसाठी शेतकर्‍यांना दिवसभरातील शेतीची कामे सोडून तसेच पदरमोड करून तहसील कार्यालय गाठावे लागते. सेतू केंद्रात ठरावीक दिवशी कागदपत्रे मिळाली नाही, तर दुसर्‍या दिवशी जावे लागते. यामध्ये शेतकर्‍यांचा वेळ व पैशांचा अपव्यय होण्यासोबतच त्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. ई-फेरफार नोंदी अंतर्गत कागदपत्रे देण्याकरिता महसूल विभागाची सर्व कार्यालये ब्रॉडबॅन्ड इंटरनेटने जोडण्यात आली आहेत; मात्र एकाच वेळी अनेक सेतू केंद्रांमध्ये सुरू राहणार्‍या कामांमुळे ह्यसर्व्हरह्णमध्ये दोष उद्भवून कामात व्यत्यय निर्माण होणे, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे, यासह इतर तांत्रिक कारणांमुळे सदर कागदपत्रे मिळविण्यासाठी शेतकर्‍यांना तसेच ती देण्यासाठी संबंधित कर्मचार्‍यांना विविध प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कधी वेबपेज खुलत नाही; तर कधी अपलोड व डाऊनलोड करण्यासाठी अडचणी येतात. त्यामुळे आधी उद्भवणार्‍या तांत्रिक अडचणी दूर करा नंतर सदर निर्णयाची अंमलबाजवणी करा, अशी मागणी संतप्त शेतकर्‍यांमधून होत आहे.