शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

कांदा बीज उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:42 IST

रिसोड : तालुक्यातील कांदा बीज उत्पादक शेतकरी यावर्षी कांदा बियाण्याचे उत्पादन घटल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. यावर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ...

रिसोड : तालुक्यातील कांदा बीज उत्पादक शेतकरी यावर्षी कांदा बियाण्याचे उत्पादन घटल्यामुळे अडचणीत सापडले आहेत. यावर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी कमी क्षेत्रामध्ये अधिक प्रमाणात उत्पन्न देणारे पीक म्हणून कांदा बीज लागवड केली होती. परंतु, यावर्षीच्या खराब वातावरणामुळे अनेक शेतकऱ्यांचे बियांचे उत्पादन कमी आले. दरवर्षी एकरी ५ ते ६ क्विंटल उत्पादन निघणारे कांदा बी यावर्षी केवळ २ क्विंटलपर्यंत निघत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नफ्यात घट झाली आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी हे विविध कंपन्यांशी करार करून कांदा बीज उत्पादन घेत असतात. गतवर्षी मोठ्या प्रमाणात बियाण्याचे दर असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर कांदा बियाण्याची लागवड केली होती. परंतु, कमी उत्पादनामुळे तसेच लागवडीला झालेल्या खर्चामुळे शेतकऱ्याला हे पीक यावर्षी फायदेशीर ठरले नाही.