शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
5
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
6
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
9
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
10
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
11
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
12
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
13
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
14
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
15
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
16
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
17
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
18
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
19
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
20
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान

‘मजीप्रा’च्या कर्मचा-यांचे काळ्या फिती लावून आंदोलन

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनामार्फत अदा होत नसल्यानेच आंदोलन.

वाशिम: शासनाच्या अन्यायकारक तथा जाचक नियमांना कंटाळून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांनी ३ डिसेंबरला काळ्या फिती लावून कामकाज करीत शासकीय धोरणांचा निषेध नोंदविला. दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास यापुढे आंदोलन अधिक तीव्र करू, असा इशारा संबंधितांनी दिला आहे. यासंदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण संयुक्त संघटना संघर्ष समितीने शासनाकडे सादर केलेल्या निवेदनात नमूद केले आहे, की गेल्या अनेक वर्षांपासून शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी, कर्मचार्‍यांवर अन्याय चालविला आहे. शासकीय ध्येय-धोरणानुसारच कामकाज करीत असतानाही शासनाने ह्यमजीप्राह्णच्या कर्मचारी वर्गास आपलेसे करून घेतले नाही. वेतन, भत्ते व नवृत्ती वेतन शासनामार्फत अदा होत नसल्यानेच आंदोलन करावे लागत असल्याचे संबंधितांनी सांगितले.