शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीत शेतमालाच्या ‘आवक’चा नीचांक

By admin | Updated: July 18, 2015 02:16 IST

सोयाबीनची आवक जून २0१५ अखेर ४३ हजार क्विंटलवर आली.

निनाद देशमुख / रिसोड : २0१४ मधील अल्प पावसामुळे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाच्या आवकने नीचांक गाठला आहे. २0१४ मध्ये ६५ हजार क्विंटल असलेली सोयाबीनची आवक जून २0१५ अखेर ४३ हजार क्विंटलवर आली. तूर, हरभरा या शेतमालाची आवकही बाजार समितीमध्ये घटली आहे. कृषी क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरून शेतकरी नानाविध प्रयोग राबवित असल्याने, साहजिकच शेतमालाचे उत्पादनदेखील वाढत आहे. साधारणत: १0-१२ वर्षात शेतमालाच्या उत्पादनात कमालीची वाढ होत असल्याचे रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आकडेवारीवरून दिसून येते. शेतमालाच्या विक्रीसाठी शेतकर्‍यांना हक्काची बाजारपेठ म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची स्थापना करण्यात आली आहे तसेच शासनाच्या अटी व शर्तींची पूर्तता केल्यानंतर खासगी बाजारांनादेखील परवाने दिले जातात. गत पाच वर्षात रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शेतमालाच्या आवकवर नजर टाकली तर २0१४ या वर्षात शेतमालाच्या आवकने नीचांक गाठला असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. २0१४ या वर्षात अत्यल्प पाऊस, विलंबाने झालेली पेरणी, गायब झालेला परतीचा पाऊस, पिकांवरील विविध प्रकारची रोगराई यामुळे शेतमालाच्या आवकमध्ये प्रचंड घट आली आहे.