शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

माकडांच्या कळपाकडून हरभरा पिकाचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:12 IST

गत पावसाळ्यात मुबलक पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात गव्हाची पेरणी केली, तर ज्या शेतकरी वर्गाकडे पाण्याची तोकडी व्यवस्था ...

गत पावसाळ्यात मुबलक पाऊस पडल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शेतात गव्हाची पेरणी केली, तर ज्या शेतकरी वर्गाकडे पाण्याची तोकडी व्यवस्था आहे, अशा शेतकऱ्यानी गहू पिकाऐवजी हरभरा पिकाच्या पेरणीला पसंती दिली. त्यामुळे उंबर्डा बाजारसह परिसरात हरभरा पिकाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यात सुरुवातीच्या पोषक वातावरणामुळे हरभऱ्याचे पीक चांगलेच बहरले असून, सद्य:स्थितीत हे पीक घाटे धारणेच्या अवस्थेत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात हरभरा पिकाचे घाटे परिपक्व अवस्थेत आहेत. तथापि, हे शिवार कारंजा सोहळ काळवीट अभयारण्यालगत असल्याने मात्र शेतकऱ्यांना आता वन्यप्राण्यांचा त्रास होत आहे. गेल्या आठवडाभरापासून माकडांचे कळप शिवारातील हरभरा पिकाचे घाटे फस्त करीत आहेत. त्यामुळे उत्पादनात मोठी घट येण्याची भीती आहे. त्यातच ही माकडे नियंत्रणाबाहेर असल्याने शेतकरी हताश झाला असून, माकडांसह इतर वन्यप्राण्यांपासून पीक वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना रात्री थंडीत कुडकुडत शेतात जागरण करावे लागत आहे.

===Photopath===

070121\07wsm_6_07012021_35.jpg

===Caption===

माकडांच्या कळपाकडून हरभरा पिकाचे नुकसान