शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

कारंजा-मानोरा मार्गावर, दुभाजकाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST

गेल्या अडीच वर्षांपासून कारंजा-मानोरा मार्गाचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील इतर राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच या महामार्गाचे अद्ययावतीकरण करणे अपेक्षित होते, ...

गेल्या अडीच वर्षांपासून कारंजा-मानोरा मार्गाचे काम केले जात आहे. जिल्ह्यातील इतर राष्ट्रीय महामार्गाप्रमाणेच या महामार्गाचे अद्ययावतीकरण करणे अपेक्षित होते, परंतु तसा कोणताही प्रकार येथे करण्यात येत नसल्याचे दिसते. या मार्गावर कुपटा, इंझोरी, दापुरासह इतर काही मोठी गावेत आहेत. या गावांच्या मुख्य चौकांत सतत वर्दळ असते. त्यात मार्गावर रस्ता दुभाजक न केल्याने वाहने सुसाट धावत आहेत. यामुळे एखादे वेळी मोठा अपघात घडण्याची भीती आहे. ही समस्या लक्षात घेत, इंझोरी ग्रामपंचायतीने शुक्रवारी या मार्गावर इंझोरी दुभाजकाची निर्मिती करण्याची मागणी करणारा ठराव घेतला आणि तो मुख्यमंत्र्यांकडे पाठविण्यात येणार आहे.

--------------

परावर्तकाचीही आवश्यकता

जिल्ह्यात नव्यानेच झालेल्या सर्वच राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना रात्रीच्या वेळी वळणमार्ग दिसावा, इतर दिशा कळाव्यात म्हणून परावर्तक बसविण्यात आले, परंतु इंझोरी मार्गावर काम झालेल्या भागांत अद्याप परावर्तकही लावल्याचे दिसत नाही. या मार्गावर अनेक वळणे आहेत. त्यामुळे रात्री चालकांना अडचणी येऊन अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने या मार्गावर वळणाच्या ठिकाणी परावर्तक बसविणेही आवश्यक असल्याचे मत ग्रामपंचायतीकडून व्यक्त केले जात आहे.