शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कृषी संजीवनी मोहिमेंतर्गत हिवरा रोहिला येथे मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:27 IST

कृषी संजीवनी मोहिमेत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, जमिनीचे आरोग्यपत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्राचा ...

कृषी संजीवनी मोहिमेत बीबीएफ लागवड तंत्रज्ञान, बीज प्रक्रिया, जमिनीचे आरोग्यपत्रिकेनुसार खताचा संतुलित वापर, कडधान्य व तेलबिया क्षेत्रात आंतरपीक तंत्राचा वापर, विकेल ते पिकेल अभियान, मनरेगा अंतर्गत फळबाग लागवड तंत्रज्ञान प्रसार करणे, रिसोर्स बँक स्थापनबाबत मार्गदर्शन, खरीप पिकांवरील कीड व रोग व्यवस्थापन इत्यादीबाबत कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, कृषी विद्यापीठाचे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, तज्ज्ञ यामध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना कृषी विषयक आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन मार्गदर्शन करणे, गाव बैठका, शिवार भेटी, वेबीनार व शेतीशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे, तसेच प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करून कमी खर्चात उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जि.प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, जि. प. सदस्य दिलीपराव देशमुख, पं. स. सदस्य महादेवराव सोळंके, सरपंच गजाननराव देशमुख, कृषी विकास अधिकारी बंडगर, पीकेव्हीचे वाशिम येथील शास्त्रज्ञ डॉ. भरत गीते, तालुका कृषी अधिकारी अनिल कंकाळ, मंडळ कृषी अधिकारी, उमेश राठोड, वाशिम पं.स.चे कृषी अधिकारी रमेश भद्रोड, कृषी पर्यवेक्षक सुनीलदत्त वाळूकर, कृषी सहायक भागवत देशमुख व शेतकरी बांधवांची उपस्थिती होती.

----------------

जि.प. अध्यक्षांचे आधुनिक तंत्रज्ञानाबाबत मार्गदर्शन

हिवरा रोहिला येथे आयोजित कार्यक्रमात जि.प. अध्यक्ष डॉ. शाम गाभणे यांनी अध्यक्षीय भाषणात कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजना, कृषी संजीवनी मोहिमेचा उद्देश याबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन करतानाच सोयाबीन उत्पादन वाढीसाठी बीबीएफ कसे उपयुक्त ठरेल त्याची माहिती दिली तसेच आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.