शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

गुड मॉर्निंग पथक पुन्हा सक्रिय होणार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST

गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येते. या अभियानांतर्गत पात्र लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी शासनाकडून ...

गाव स्वच्छ व सुंदर करण्यासाठी ग्रामीण भागात स्वच्छ भारत मिशन राबविण्यात येते. या अभियानांतर्गत पात्र लाभार्थींना शौचालय बांधकामासाठी शासनाकडून १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी गत तीन वर्षात जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन, स्वच्छ भारत मिशनच्यावतीने व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात आली. लोककलावंत, कलापथकाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमही घेण्यात आले. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ६९ हजारावर शौचालय बांधकाम पूर्ण झाले असून, जिल्हा हगणदारीमुक्त घोषित झालेला आहे; परंतु अनेक गावात परिस्थिती जैसे थे झाली आहे. शौचालय असूनही त्याचा नियमित वापर होत नाही. हगणदारीमुक्त झालेल्या अनेक गावात उघड्यावर शौचाला जाणाऱ्यांवर अंकुश लावण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश ठाकरे यांनी जिल्हा स्वच्छता मिशनच्या कक्षाला दिले. शौचालयाच्या १०० टक्के वापरासाठी जिल्हयाचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचनाही जि. प. अध्यक्षांनी दिल्या. गुड मॉर्निंग पथकावर अधिक भर देण्यात येणार असून, स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचा यामध्ये सहभाग घेण्यात येणार आहे. नागरिकांनी शौचालयाचा नियमित वापर करावा आणि संभाव्य कारवाई टाळावी, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले.