शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शेतकर्‍यांना हेक्टरी ३0 हजार मदत द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:27 IST

कारंजा लाड : यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी तीस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली.

ठळक मुद्देशिवसेनेची मागणी तहसीलदारांसोबत पदाधिकार्‍यांची चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क कारंजा लाड : यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी तीस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्यावतीने ५ सप्टेंबर रोजी तहसीलदारांना निवेदन देवून चर्चा करण्यात आली.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील मोहेंबर महिन्यात केलेल्या नोटाबंदीचा सर्वात जास्त नुकसान शेतकर्‍यांचेच झालेले आहे. या नोटबंदीमुळे शेतकर्‍यांना आपला माल व्यापार्‍यांना कवडीमोल भावाने विकावा लागला. ज्यावेळी शासनाने शेतकर्‍या जवळची तूर व सोयाबीन हमीभावाने विकत घेण्याचे जाहिर केले त्यावेळपर्यंत शेतकर्‍यांचा पंचाहत्तर टक्के माल कवडीमोल भावाने व्यापार्‍यांना विकून झाला होता. तोच माल व्यापार्‍यांनी नाफेडला हमीभावाने विकला. खरीप हंगामाची सुरुवात झाली. बँकेनी शेतकर्‍यांना कर्ज दिले नाही म्हणून काही शेतकर्‍यांनी आपल्या घरातील दागीने मोडून तर काहीनी सावकाराकडून प् कर्ज काढून कशीतरी पेरणी केली, अत्यल्प पावसामूळे काही शेतकर्‍यांना दुबार तिबार पेरनी करावी लागली. त्यानंतरही दीड महिन्यापर्यन्त पाऊस न आल्याने शेतकर्‍्यांना निसगार्चा कोप सहन करावा लागला. या शेतक यांच्या संकटकाळात शासनाने शेतकर्‍यांना शेतातील कामे सोडून पत्नीसह लहान मूलाबाळांना घेवून कर्जमाफीचा फॉर्म भरण्याकरिता सेतू केन्द्रावर पाठवून खाईत लोटल्याचा प्रयत्न केला असल्याचे निवेदनात म्हटले आहे. अशा अस्मानी संकटाचा सामना करीत शेतकरी हतबल झालेला आहे असया सर्व घडामोडीमूळे शेतकरी कुटुबाला नैराश्याचे जिवन जगण्याची पाळी शासनाने आणून ठेवली आहे. हे टाळण्याकरिता शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामाचा तात्काळ सर्वे करून कारंजा तालुक्यातील मूग, उडीद व सोयाबीन उत्पादक शेतकर्‍यांना हेक्टरी तिस हजार रुपयाची मदत द्यावी, याकरिता कारंजा शिवसेनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देतांना उपजिल्हा प्रमुख दिनेश राठोड, शिवसेनेचे माजी जि.प. सदस्य डॉ सुभाष राठोड, तालुकाप्रमुख नरहरी कडू, शहरप्रमुख गणेश बाबरे, उपतालुका प्रमुख बबन हळदे, जगदिश थे र, संदिप राठोड, गणेश गांजरे, सरपंच बाबाराव पाटील गुंजाटे,उपशहर प्रमुख कन्हैया ठाकूर, सर्कल प्रमुख गजानन बनारसे, विजय जमाले, विनोद घाटगे, शाम भगत, अमोल उगले, कैलास उपाध्ये, शंकर नेमाडे, विभागप्रमुख घनश्याम जयराज,पवन गुल्हाने, अभिजीत मांडवगडे, संजय जाधव, सुनिल बोबडे, जितेंद्र बोबडे इत्यादी शिवसेनेच्या पदाधीका?्यांसह काही शेतकरी उपस्थित होते.