शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

कालव्याच्या पाण्याने शेतकर्‍याचे नुकसान

By admin | Updated: September 7, 2014 22:41 IST

मालेगाव तालुक्यातील नेतन्सा येथील प्रकार; दोन एकरात दोन लाखाचे नुकसान.

मालेगाव : तालुक्यातील नेतंसा येथील गजानन बाजड या शेतकर्‍याची कालव्यातील पाणी पाझरुन शेतात आल्याने जवळपास दोन एकरातील शेतपिकाचे नुकसान झाल्याचे घटना घडली आहे. या संदर्भात नुकसानग्रस्त शेतकरी गजानन लक्ष्मण बाजड यांनी अडोळ लघू प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे नुकसान भरपाई बाबत रितसर तक्रार केली आहे. यांच्या तक्रारीनुसार अडोळ लघू प्रकल्पातुन सिंचनासाठी कालव्याव्दारे पाणी सोडण्यात येते. त्यांचे शेत सर्व्हे. नं. १४0 मध्ये असून अडोळ लघू प्रकल्पाच्या उजव्याकालव्याच्या लेव्हल खाली त्यांचे शेत येत असल्याने पावसाचे पाणी कालव्यातून पाझरुन त्यांच्या शेतात सातत्याने घुसत असते. या संदर्भात वारंवार कार्यालयात माहिती लेखी अर्जाव्दारे देण्यात आली परंतु त्याकडे दुर्लक्ष केल्या गेल्याचे बाजड यांचे म्हणने आहे. आता सुरु असलेल्या पावसाचे पाणी कालव्यातून त्यांच्या शेतात घुसल्याने त्यांचे दोन एकरातील पिकाचे नुकसान होवून त्यांना जवळपास दोन लाखाच्या फटका बसल्याचे बाजड यांचे म्हणने आहे. या प्रकरणी नुकसान भरपाईची मागणी बाजड यांनी लघू प्रकल्पाच्या उपविभागीय अधिकार्‍याडे केली आहे. यासंदर्भात अभियंत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाईल आऊट ऑफ कव्हरेज असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

** तक्रारीची दखल नाही

  शेतकरी बाज यांनी कालव्यातून पाणी पाझरत असल्याने त्यांच्या कालव्याखालील जमीनीतील पिकाचे नुकासन होत असल्याबाबत लघू पाटबंधारे विभागाला तीन ते चार वेळा लेखी स्वरुपात कळविले. परंतू त्यांच्या कळविण्याकडे लक्ष दिले गेले नाही. त्यामुळे त्यांनी यावेळी लघु पाटबंधारे विभागाला याबाबत कळविण्यासोबतच झालेल्या नुकासानीच्या निवेदनाची प्रतिलीपी जिल्हाधिकार्‍यांना दिली आहे. त्यामुळे याप्रकरणी काय न्याय होतो याकडे लक्ष आहे.