शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शेतकर्‍यांची दूबार पेरणीही संकटात

By admin | Updated: August 6, 2014 00:16 IST

पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही नाही म्हणून दूसर्‍यांदा पेरणी केली. आता तीही सुकण्याच्या मार्गावर

वाशिम : पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही नाही म्हणून दूसर्‍यांदा पेरणी केली. आता तीही सुकण्याच्या मार्गावर असल्याने करावे तरी काय या संकटात वाशिम तालूक्यातील सावरगाव जिरे येथील शेतकरी सापडले आहेत. २0१३-१४ च्या खरिप हंगामात केलेल्या पेरणीव अतवृष्टीने संकट आणले. या संकटाने शेतकरी पूरता हतबल झाला होता. परंतू या संकटातून कसेबसे स्वत:ला सावरत सावरगावातील शेतकर्‍यांनी कशीबशी रब्बीची पेरणी केली. परंतू हातातोंडाशी आलेला रब्बी पिकाचा घास गतवेळच्या रब्बी हंगामात झालेल्या गारपीटीने घालविला. त्यामुळे शेतकर्‍यांचे पूरते कंबरडे मोडले. आता चरीतार्थ चालवावा तरी कसा या विवंचनेतील शेतकर्‍यांनी पून्हा स्वत:ला सावरत चालू खरिप हंगामात जूलै महिण्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली. परंतू पेरलेले न उगवल्याने शेतकर्‍यांनी पून्हा २२ ते २६ जूलै दरम्यान त्याआधी आलेल्या रिमझीम पावसाचे भरवश्यावर दूबार पेरणी केली. परंतू ती पेरणीही आजमीतला संकटात असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणने आहे. आधीच दूबार पेरणीचे संकट ओढविल्याने शेतकरी एकरी किमान १0 हजार रुपयाने डूबला असतांना आता पूढे उभ्या ठाकलेल्या तिबार पेरणीवर मार्ग काढावा तरी कसा असा प्रश्न सावरगाव जिरे येथील शेतकर्‍यांना पडला आहे. दूबार पेरलेले पीकं धोक्यात आले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे यावेळच्या खरिपात शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामूळे निसर्गाचा लहरीपणा असाच कायम राहिल्यास यातून मार्ग काढावा तरी कसा असा प्रश्न सावरगाव जिरे येथील शेतकर्‍यांना आजमितीला भेडसावत असल्याचे चित्र आहे.