शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसा; चुराचांदपूरमध्ये कुकी नेत्यांची घरं जाळली! दोनच दिवसांपूर्वी मोदींनी केला होता दौरा
2
“भारत-पाकिस्तान सामना फिक्स होता; PCB ला 1000 कोटी मिळाले’’, संजय राऊतांचा गंभीर आरोप
3
चीनचं शटर होऊ लागलंय बंद! सरकारनं वाजवली धोक्याची घंटा; नक्की काय आहे प्रकरण, जाणून घ्या
4
भारताविरुद्ध पाकिस्तानला दिली साथ, आता 'या' देशावर भीतीचं सावट; इस्रायली हल्ल्याची सतावतेय भीती
5
धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप
6
निष्पाप सान्वीचा जीव गेला; शाळांचा सुरक्षेपेक्षा 'प्रॉफिट'वर डोळा, कंत्राटदाराच्या कामामुळे दोघे जिवाला मुकले
7
कतरिना कैफ प्रेग्नंट, 'या' महिन्यात देणार बाळाला जन्म; विकी कौशल लवकरच होणार बाबा
8
राहुची महादशा, अशुभच घडतेय? ‘हे’ ८ उपाय करून तर पाहा, शुभ-लाभ; दोषमुक्ती, भरपूर भरभराट!
9
शेअर आहे की तुफान! ५ वर्षात तब्बल ६६,००० टक्के नफा! आज पुन्हा ९ टक्के वाढ; किंमत २५ पेक्षाही कमी
10
डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय...
11
"तू जाताच पूजा यायची अन् पूर्ण दिवस आम्ही..."; नंदिनी हत्याकांडात ऑडिओ क्लीपनं नवा ट्विस्ट
12
चांगली भूमिका, चांगल्या सिनेमाचं आमिष, अभिनेत्रीवर बलात्कार, प्रसिद्ध अभिनेता अटकेत
13
ITR Filing मध्ये Gen Z नं बनवला नवा विक्रम; शेअर बाजारातील गुंतवणूक बनली कमाईचं नवं साधन
14
iPhone 17 Series : आयफोन प्रेमींना मोठा झटका! नव्या 'आयफोन १७'साठी आता आणखी वाट बघावी लागणार; कारण काय?
15
नागपूर महामार्गावर 'टोल'मध्ये 'झोल'! एकाच क्रॉसिंगचे दोनदा कापले जाताहेत पैसे, तक्रारींचीही दखल नाही
16
RCB ला विजयी करणाऱ्या रजत पाटीदारने जिंकली दुलीप ट्रॉफी! सेंट्रल झोनचा साऊथवर धडाकेबाज विजय
17
Asia Cup 2025: आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ, भारत कितव्या क्रमांकावर?
18
"माझ्या पतीचा श्वास सुरू होता, मी ओरडते होते, प्लीज आम्हाला..."; पत्नीने फोडला टाहो
19
Gen-Z आंदोलनामुळे नेपाळ आर्थिक संकटात; अब्जो रुपयांचे नुकसान, १० हजार लोकांच्या नोकऱ्या गेल्या
20
वरुण धवन इज बॅक! 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा ट्रेलर, प्रेमात ट्विस्ट अन् कॉमेडीचा तडका

शेतकर्‍यांची दूबार पेरणीही संकटात

By admin | Updated: August 6, 2014 00:16 IST

पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही नाही म्हणून दूसर्‍यांदा पेरणी केली. आता तीही सुकण्याच्या मार्गावर

वाशिम : पहिल्यांदा पेरलेले उगवले नाही नाही म्हणून दूसर्‍यांदा पेरणी केली. आता तीही सुकण्याच्या मार्गावर असल्याने करावे तरी काय या संकटात वाशिम तालूक्यातील सावरगाव जिरे येथील शेतकरी सापडले आहेत. २0१३-१४ च्या खरिप हंगामात केलेल्या पेरणीव अतवृष्टीने संकट आणले. या संकटाने शेतकरी पूरता हतबल झाला होता. परंतू या संकटातून कसेबसे स्वत:ला सावरत सावरगावातील शेतकर्‍यांनी कशीबशी रब्बीची पेरणी केली. परंतू हातातोंडाशी आलेला रब्बी पिकाचा घास गतवेळच्या रब्बी हंगामात झालेल्या गारपीटीने घालविला. त्यामुळे शेतकर्‍यांचे पूरते कंबरडे मोडले. आता चरीतार्थ चालवावा तरी कसा या विवंचनेतील शेतकर्‍यांनी पून्हा स्वत:ला सावरत चालू खरिप हंगामात जूलै महिण्याच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केली. परंतू पेरलेले न उगवल्याने शेतकर्‍यांनी पून्हा २२ ते २६ जूलै दरम्यान त्याआधी आलेल्या रिमझीम पावसाचे भरवश्यावर दूबार पेरणी केली. परंतू ती पेरणीही आजमीतला संकटात असल्याचे शेतकर्‍यांचे म्हणने आहे. आधीच दूबार पेरणीचे संकट ओढविल्याने शेतकरी एकरी किमान १0 हजार रुपयाने डूबला असतांना आता पूढे उभ्या ठाकलेल्या तिबार पेरणीवर मार्ग काढावा तरी कसा असा प्रश्न सावरगाव जिरे येथील शेतकर्‍यांना पडला आहे. दूबार पेरलेले पीकं धोक्यात आले असून निसर्गाच्या लहरीपणामुळे यावेळच्या खरिपात शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामूळे निसर्गाचा लहरीपणा असाच कायम राहिल्यास यातून मार्ग काढावा तरी कसा असा प्रश्न सावरगाव जिरे येथील शेतकर्‍यांना आजमितीला भेडसावत असल्याचे चित्र आहे.