शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

विपरित हवामानामुळे वाशिम जिल्ह्यातून शेडनेट ‘हद्दपार’!

By admin | Updated: September 28, 2016 01:34 IST

कृषी विभागाचीही उदासिनता; शेतकरी हतबल.

वाशिम, दि. २७- कधीकाळी जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये ह्यशेडनेटह्ण अर्थात हरितगृहांचे प्रस्थ वाढले होते; मात्र सततच्या विपरित हवामानामुळे सद्य:स्थितीत सर्वच ठिकाणचे शेडनेट बहुतांशी हद्दपार झाले आहेत. आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये समाविष्ट असणार्‍या वाशिम जिल्ह्याकडे शासनाची पूर्वीपासूनच वक्रदृष्टी राहिलेली आहे. या भागातील शेतकर्‍यांना शेतीमधील अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत पुरेशी माहिती पुरविण्याकामी कृषी विभागाचे दुर्लक्ष झाल्याने शेतकरी आजही पारंपरिक पिकांच्या फेर्‍यातच गुरफटलेले आहेत. विपरित हवामानामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दरवर्षी अस्मानी-सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो, ही बाब लक्षात घेऊन कमी क्षेत्रात व प्रतिकुल परिस्थितीत अधिक नफा मिळविण्याच्या उद्देशाने शेतकर्‍यांनी राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून ह्यशेडनेटह्ण उभारले. या माध्यमातून वाशिम जिल्ह्यात २0११ ते २0१५ या काळात ५५ ठिकाणी ह्यशेडनेटह्ण उभारल्या गेले. त्यात कोथिंबीर, काकडी, ढोबळी मिरची, सिमला मिरची, कारली यासारख्या भाजीपाला पिकांची लागवड करून समृद्धीकडे वाटचाल सुरू झाली होती; मात्र अवकाळी पाऊस, वादळी वारा यासह कृषी विभागाच्या उदासिनतेमुळे यातील बहुतांशी ह्यशेडनेटह्ण सध्या नामशेष झाले आहेत.