शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
2
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
4
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
5
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
6
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
7
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
8
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
9
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
10
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
11
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
12
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
13
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
14
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
15
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
16
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
17
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
18
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
19
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
20
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

मध्यस्थी प्रक्रियेने आपसातील तंटे सोडवावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:47 IST

वाशिम : मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब केल्याने वेळ व पैशाची बचत होण्याबरोबरच दोन्ही पक्षकारांचा विजय होतो. त्यामुळे आपसातील तंटे मध्यस्ती ...

वाशिम : मध्यस्थी प्रक्रियेचा अवलंब केल्याने वेळ व पैशाची बचत होण्याबरोबरच दोन्ही पक्षकारांचा विजय होतो. त्यामुळे आपसातील तंटे मध्यस्ती प्रक्रियेने सोडविण्याचे आवाहन वाशिम जिल्हा विधी सेवा समितीच्या अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शैलजा श. सावंत यांनी १८ सप्टेंबर रोजी केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य मध्यस्थी केंद्राच्या निर्देशानुसार वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा विधिज्ञ संघाच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा न्यायालयामध्ये आयोजित मध्यस्थी संबंधी जनजागृती कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

या वेळी मुख्य न्यायदंडाधिकारी आर. पी. कुलकर्णी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश संजय पां. शिंदे, जिल्हा विधिज्ञ संघाच्या अध्यक्ष अॅड. सी. एन मवाळ, अॅड. एस. एन. काळू, विविध बँकांचे प्रतिनिधी, विधिज्ञ व पक्षकार यांची उपस्थिती होती.

मुख्य न्यायदंडाधिकारी आर. पी. कुलकर्णी, अॅड. एस. एन. काळू यांनी यावेळी मध्यस्थी प्रक्रियेतील विविध टप्प्यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. गीतांजली गवळी यांनी केले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव न्या. शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.