शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

पोलीस भरतीसह स्पर्धा परीक्षा घेण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:28 IST

निवेदनात नमूद आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पदभरती, परीक्षा, नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे राज्यातील ...

निवेदनात नमूद आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव, मराठा आरक्षण आणि अन्य तांत्रिक कारणांमुळे पदभरती, परीक्षा, नियुक्त्या रखडल्या आहेत. यामुळे राज्यातील जवळपास १५ लाख विद्यार्थी हतबल झाले आहेत. कोरोनामुळे सर्वच कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यातच मागील दोन ते तीन वर्षांपासून परीक्षा लांबणीवर जाणे, नियुक्त्या रखडणे, नवीन पदभरती न होणे हे विद्यार्थ्यासाठी भयावह आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, आर्थिक तसेच मानसिक खच्चीकरण होत आहे. त्यामुळे शासनाने एमपीएससी आणि महाआईटीच्या रखडलेल्या परीक्षा लवकर घ्याव्यात व अंतिम निकाल लावावे, अशी मागणी करण्यात आली.

.....................

पोलीस भरतीची अधिसूचना जारी करावी

कोरोना प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे दोन वर्षे वाया गेले. त्यामुळे काही विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपू शकते. त्यासाठी वयोमर्यादेत २ वर्षांची वाढ करावी व लवकर यासंबंधीचा शासन आदेश काढावा. महाआईटी या सरकारी कंपनीवर एसआयटी लावावी व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही मनविसेने निवेदनात केली.