शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

अमरावती विभागात दुग्धव्यवसायाला उतरती कळा

By admin | Updated: August 6, 2015 00:45 IST

जिल्हे पाच; दूध शीतकरण केंद्रे तीन!

सुनील काकडे / वाशिम : दरवर्षीच अस्मानी-सुल्तानी संकटांचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना जनावरांची देखभाल करणेही कठीण जात असून, शासनाच्या दुग्धव्यवसाय विकास विभागाकडूनही त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे दुरापास्त झाल्याने दुग्धव्यवसायाला उतरती कळा प्राप्त झाली आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये असलेल्या ११ दूध शीतकरण केंद्रांपैकी तब्बल आठ केंद्रे विविध कारणांमुळे बंद पडल्यावरून ही बाब अधोरेखित होत आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांमध्येदेखील शासकीय दूध शीतकरण केंद्रे उघडण्यात आली. त्यात अमरावती जिल्ह्यातील मोर्शी, अचलपूर, चांदूररेल्वे, सेमाडोह, वाशिम जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, यवतमाळातील पुसद, ढाणकी, पांढरकवडा, मारेगाव आणि बुलडाणा जिल्ह्यातील चिखली, मोताळा या गावांचा समावेश आहे. तथापि, शासकीय दूध शीतकरण केंद्रांमध्ये शुद्ध दूध दिल्यानंतरही त्यास मिळणारा अल्प दर, जनावरांना लागणारा चारा तथा इतर खाद्यांचे वधारत चाललेले दर यांसह इतर विविध समस्यांमुळे दुग्धव्यवसायाने नफ्याऐवजी तोटाच अधिक झाल्याने शेतकरी, पशुपालकांनी शासकीय दूध शीतकरण केंद्रांकडे पाठ फिरवली आहे. सध्या अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे येथील शासकीय दूध शीतकरण केंद्रामध्ये दैनंदिन १000 लिटर, वाशिम येथे ७00 लिटर; तर धनकी येथील केंद्रावर प्रतिदिन ४00 लिटर दूध संकलित केले जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.