शहरं
Join us  
Trending Stories
1
'ठाकरे बंधूंचा वचननामा ४ जानेवारीला प्रसिद्ध करणार, नंतर एवढ्या संयुक्त सभा होणार', संजय राऊत यांनी दिली माहिती 
2
ईडीने धनकुबेराच्या घरीच छापा मारला; रोकड सोडा, दागिनेच एवढ्या कोटींचे सापडले की... घबाड पाहून अधिकारीही अवाक्
3
मुंबईकरांना वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य सेवा मोफत; ‘आप’ने दिली गॅरंटी, जाहीरनामा केला प्रसिद्ध
4
"भाजपच्या सांगण्यावरुनच कृपाशंकर यांनी..."; उत्तर भारतीय महापौर करण्याच्या विधानावरुन संजय राऊत आक्रमक
5
Success Story: कपडे धुवून कोट्यधीश बनली 'ही' व्यक्ती, एकेकाळी रिक्षाचं भाडं देण्यासही नव्हते पैसे, कसा होता आजवरचा प्रवास
6
विमानाचं तिकीट आता खिशाला परवडणार? विमान इंधनाच्या किमतीत मोठी कपात; पाहा काय आहेत नवीन दर?
7
तो काळ परत येणार नाही...! PCO चा बुथ ते 3G डोंगलचा वेग; स्मार्टफोन आणि ५जीच्या स्पीडने तुम्ही विसरलात का...?
8
अर्ज छाननीचाही ‘रात्रीस खेळ चाले’; मुंबईत १६७ अर्ज बाद, भाईंदरमध्ये ६०० अर्ज वैध
9
'धुरंधर'च्या यशानंतरही रणवीर सिंह गायब? आता दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, 'पाजी खूप...'
10
बंडखोरी, नाराजी शमविण्यासाठी ठाकरे बंधूंचे नेते आता मैदानात
11
LPG Price Hike: नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
12
प्रवाशांनो… २४ ट्रेनची वेळ बदलली, ६२ ट्रेनचा वेग वाढला; पुणे, मुंबईतील अनेक ट्रेनचा समावेश!
13
घरातील दागिन्यांतून कमवा दरमहा पैसे; नेमके कसे मिळतात? जाणून घ्या...
14
सोने व्यापारी, पत्नी आणि तो...! एकाकडे पिस्तूल, दुसऱ्याकडे चाकू, तिघांचाही मृत्यू; कोणी कोणाला मारले? शेजारी, पोलिसही चक्रावले...
15
Astrology: १००० वर्षांनंतर 'त्रिवेणी योग' पुढची ३ वर्षे मिळेल नशीबाची साथ; आजच करा 'ही' भाग्यसिद्धी मुद्रा
16
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स १५० अंकांनी वधारला, निफ्टीत ५० अंकांची तेजी; FMCG, फार्मा शेअर्समध्ये तेजी
17
Ikkis Review: अगस्त्य नंदाचा नव्हे; धर्मेंद्र यांचाच वाटतो 'इक्कीस'; कथा, अभिनय जमेच्या बाजू, पण...; वाचा रिव्ह्यू
18
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
19
Hyundai Cars Price Hike: ह्युंदाई क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर... आजपासून ह्युंदाईच्या कार्स महागल्या, किती खिसा रिकामा करावा लागणार?
20
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचे पाणी शेतात शिरल्याने जमिनीचे नुकसान

By admin | Updated: June 15, 2017 19:33 IST

कारपा : येथुन जवळच असलेले भिलडोंगर येथील शेतकरी गोविंद सिताराम पवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले.

लोकमत न्यूज नेटवर्ककारपा : येथुन जवळच असलेले भिलडोंगर येथील शेतकरी गोविंद सिताराम पवार यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांचे झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीचे नुकसान झाले . भिलडोंगर ते कोलार  या रोडचे काम चालु असुन अर्धवट पुलामुळे  सदर पावसाचे पाणी शेतामध्ये घुसुन पेरणीयोग्य असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे निवेदन तहसीलदार मानोरा यांना दिले आहे. तसेच या परिसरातील अनेक शेतकऱ्यांचे सुध्दा नुकसान आहे.कोलार ते भिलडोगर रस्ता कामाचे डांबरीकरण काम चालु असून शेतकरी गोविंद पवार यांच्या गट नं.४०७ ला लागुन रोडच्या पुलाचे काम चालु आहे. पवार यांनी वारंवार पुलाचे काम लवकर म्हणजे पावसाळ्यापुर्वी करण्यात यावे असे संबंधीत ठेकेदार मालपाणी सुपरवायझर निरंजन चव्हाण यांना सांगुनही काम रखडल्यामुळे जोरदार झालेल्या पावसाने अर्धवट पुलामुळे सरळ पाणी शेतात घुसल्याने ऐन पेरणीच्या दिवसात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यापुढे मोठे संकट आले आहे . तर झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी व दोषीवर कारवाई करावी अश्ी मागणी गोविंद पवार यांनी मानोरा तहसीलदार व मानोरा पोलिस स्टेशनला   निवेदनाव्दारे केली  आहे. वरील रोडचे काम मुख्यमंत्री सडक योजनेंतर्गत चालु  आहे. त्याचप्रमाणे यांनी चालु असलेल्या पुलाच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यानेच शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे कळते. तेव्हा संबंधीत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोडच्या कामाची तसेच नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन शेतकऱ्याला न्याय देण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.