शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

दुष्काळासंदर्भात काँग्रेसचे धरणे आंदोलन

By admin | Updated: February 16, 2016 01:30 IST

मालेगाव तहसील कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे.

मालेगाव: तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याच्या मागणीसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तथा अँड. नकुल देशमुख मित्र मंडळाच्यावतीने मालेगाव तहसील कार्यालयासमोर १५ फेब्रुवारी रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. अँड. नकुल देशमुख यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. युती शासनाच्यावतीने गाजावाजा करीत राबविण्यात येत असलेला ह्यमेक इन इंडियाह्ण, ह्यइंडिया शायनिंगह्ण हे उपक्रम केवळ उद्योगपतीधाजिर्णे असून, शेतकरी-शेतमजूर वर्गाच्या डोळयात पूर्णत: धूळफेक करणारे आहेत. शेतकरी-शेतमजुरांच्या हितासाठी स्मार्ट सिटी योजनेऐवजी स्मार्ट शेती उपक्रम राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे नेते अँड. नकुल देशमुख यांनी यावेळी केले. धरणे आंदोलनाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष अँड. दिलीप सरनाईक होते. यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती सुभाष शिंदे, मालेगाव बाजार समिती सभापती गजानन देवळे, माजी पं.स.सदस्य विनोद जोगदंड, माजी जि.प.सदस्य अशोक गवळी, तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष इंद्रजित राजुरकर, माजी शहराध्यक्ष भागवत बळी, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.अरुण देशमुख, निळकंठ कुटे, डॉ.जगदीश घुगे, कृउबासचे संचालक संजय घुगे, माजी पं.स. सदस्य भारत गळे, आझादखॉ पठाण, सुकांडाचे सरपंच जयसिंगराव घुगे, नागरतासचे सरपंच महादेव देवळे, महिला कॉग्रेसच्या तालुका अध्यक्ष अलका सोनोने, शहर अध्यक्ष रंजना देशमुख यांची उपस्थिती होती.