शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

पुराने मोडलेल्या पुलाची स्थिती तीन महिन्यांपासून जैसे-थे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:10 IST

यंदाच्या पावसाळ्यात सततच्या पावसामुळे शेतकरी, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात काजळेश्वर येथील तीन घरांची ऑगस्ट महिन्यात पडझड ...

यंदाच्या पावसाळ्यात सततच्या पावसामुळे शेतकरी, ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात काजळेश्वर येथील तीन घरांची ऑगस्ट महिन्यात पडझड झाली होती. त्यातच काजळेश्वर येथील अनेक शेतकऱ्यांची शेती असलेल्या काजळेश्वर-पानगव्हाण मार्गादरम्यानच्या नाल्यावरील पूल अतिवृष्टीमुळे वाहून गेला होता. यामुळे दोन्ही गावांचा संपर्कच तीन दिवस तुटला होता. पाणी ओसरल्यानंंतर नाल्यातून वाहतूक आणि ग्रामस्थांची ये-जा सुरू झाली. तथापि, हा तात्पुरता आणि अडचणीचा पर्याय असल्याने शेतकरी आणि ग्रामस्थांकडून पुलाच्या दुरुस्तीची मागणी करण्यात येत होती. तथापि, तीन महिने उलटले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाच्या दुरुस्तीची तसदी घेतली नाही.

---------

काजळेश्वर ते पानगव्हाण रोडची दुर्दशा

काजळेश्वर ते पाणगव्हाण या ३ किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. डांबरीकरण नाहीसे झाले असून, खडी उघडी पडून रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. यातून एखादवेळी अपघाताची भीती असल्याने या रस्त्याचे नूतनीकरण करण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. काजळेश्वर येथील अनेक शेतकऱ्यांची शेतजमीन पानगव्हाण शेत शिवारात असून, या रस्त्यावरूनच पानगव्हाण येथील ग्रामस्थ काजळेश्वर येथे ये-जा करीत असतात. यात शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचाही प्रवास होतो.

-----------