शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

अतिवृष्टीमुळे उभ्या पिकासह शेतजमीन खरडून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या मागणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना ...

अतिवृष्टीमुळे उभ्या पिकासह शेतजमीन खरडून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या मागणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना निवेदन देण्यात आले.

नुकसानग्रस्त शेतकरी पंडित तुकाराम भेंडेकर, निंबाजी तुकाराम भेंडेकर व वामन किसन भेंडेकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, शिवणी (द) व भडकुंभा, ता. मंगरूळपीर येथे ४ जुलै रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अतिवृष्टीमुळे पिकासह शेतजमीन खरडून गेली. विहिरीमध्ये गाळ साचला. त्यामुळे गाव परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाबाबत त्वरित चौकशीचे आदेश देऊन पंचनामे करण्यात यावे व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आहे. अतिवृष्टीमुळे शिवणी शिवारातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सन २०१३ सालीसुद्धा विहिरी गाळल्या होत्या व पैसे मंजूर झालेले असताना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. याबाबतीत तात्काळ चौकशी व पंचनामे करण्याचे आदेश देऊन सर्व्हे करण्यात यावे व १५ दिवसांत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.