शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

नुकसान भरपाईसाठी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

अतिवृष्टीमुळे उभ्या पिकासह शेतजमीन खरडून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या मागणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना ...

अतिवृष्टीमुळे उभ्या पिकासह शेतजमीन खरडून गेल्यामुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याच्या मागणीसाठी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांना निवेदन देण्यात आले.

नुकसानग्रस्त शेतकरी पंडित तुकाराम भेंडेकर, निंबाजी तुकाराम भेंडेकर व वामन किसन भेंडेकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले की, शिवणी (द) व भडकुंभा, ता. मंगरूळपीर येथे ४ जुलै रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास अतिवृष्टीमुळे पिकासह शेतजमीन खरडून गेली. विहिरीमध्ये गाळ साचला. त्यामुळे गाव परिसरातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या नुकसानाबाबत त्वरित चौकशीचे आदेश देऊन पंचनामे करण्यात यावे व नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आहे. अतिवृष्टीमुळे शिवणी शिवारातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सन २०१३ सालीसुद्धा विहिरी गाळल्या होत्या व पैसे मंजूर झालेले असताना अद्यापही भरपाई मिळालेली नाही. याबाबतीत तात्काळ चौकशी व पंचनामे करण्याचे आदेश देऊन सर्व्हे करण्यात यावे व १५ दिवसांत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.