शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गाेटे महाविद्यालयात रासेयाे दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:44 IST

महात्मा गांधँच्या जन्माच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या औचित्यावर देशामध्ये २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापन करण्यात आली होती. या ...

महात्मा गांधँच्या जन्माच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या औचित्यावर देशामध्ये २४ सप्टेंबर १९६९ रोजी राष्ट्रीय सेवा योजना स्थापन करण्यात आली होती. या पथकामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असतो. दरवर्षी २४ सप्टेंबर हा रासेयोचा स्थापना दिन ‘रासेयो दिन’ म्हणून साजरा केला जातो. महाविद्यालयाच्या रासेयो पथकाकडून यावर्षी रासेयो दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या औचित्यावर प्रथम गाडगेबांबाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आणि त्यानंतर महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमात प्राचार्य डॉ. जी. एस. कुबडे यांच्या नेतृत्वात डॉ. पी. जे. गोटे, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. बी. आर. तनपुरे, महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. पी. एस. पाथरकर, डॉ. एस. व्ही. रूक्के, रासेयो स्वयंसेवक प्रदीप पट्टेबहादूर, भीमराव इंगोले, गोपाल भिसडे, गोपाल जाधव, अभिजित पट्टेबहादूरसह बहुसंख्य रासेयो स्वयंसेवक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.