शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

पुढील वर्ष संपेपर्यंत सर्व गावात वीज - शिवराज कुळकर्णी

By admin | Updated: June 16, 2017 01:21 IST

वाशिम : भाजपा सरकार शेतकरी हिताचे असून, यापूर्वी असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीत १९ हजार गावांत वीज नव्हती. आता केवळ काही शेकडा गावांत वीज नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भाजपा सरकार शेतकरी हिताचे असून, यापूर्वी असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या कारकिर्दीत १९ हजार गावांत वीज नव्हती. आता केवळ काही शेकडा गावांत वीज नाही. २०१८ संपेपर्यंत एकही गाव असे राहणार नाही, ज्या गावात वीज पुरवठा राहणार नाही. तशी उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रतिपादन भाजपाचे वाशिम जिल्हा संपर्कप्रमुख शिवराज कुळकर्णी यांनी केले. वाशिम येथील भाजपाच्या कार्यालयामध्ये १५ जून रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजेंद्र पाटणी, भाजयुमोचे प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे यांची उपस्थिती होती. यावेळी कुळकर्णी यांनी मोदी सरकारला २६ मे रोजी तीन वर्ष पूर्ण झाले असून, या काळात त्यांनी केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगण्यासाठी पत्रकार परिषद बोलावण्यात आली. यावेळी त्यांनी सरकारने उपेक्षितांसाठी केलेल्या भरीव कार्याबाबत, बारा रुपयांमध्ये विमा, उज्ज्वला योजना, भीम अ‍ॅप्ससह भ्रष्टाचारमुक्त पारदर्शी शासनाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी सुध्दा शासनाच्यावतीने करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजना, जिल्ह्यात लागलेल्या १ हजार व लागणार असलेल्या १ हजार ट्रान्सफार्मरबाबत माहिती दिली. --