शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकर्‍यांच्या प्रश्नासाठी संताप मोर्चा

By admin | Updated: August 12, 2014 23:37 IST

अभुतपुर्व मोर्चात हजारो मनसे सैनिकांनी लावली हजेरी

मालेगाव : मागील वर्षी खरिप हंगाम अतवृष्टीमुळे व रब्बी हंगाम गारपीटीमुळे शेतकर्‍यांच्या हातून गेला. यावर्षी सुध्दा पावसाने पाठ फिरवली अशातच शासन सुध्दा शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे १२ ऑगस्ट रोजी संताप मोर्चा काढण्यात आला. मंगळवार १२ ऑगस्ट रोजी मनसेतर्फे संताप मोर्चा काढण्यात आला होता. त्यासाठी संपूर्ण तालुक्यातून हजारो मनसे सैनिकांनी हजेरी लावली होती. शेलु फाटयावर मनसे कार्यालयावर यात्रेचे स्वरुप आले होते. १५0 गाडयातून आलेले मनसे सैनिक मनसे कार्यालयातून जुने बसस्टॅन्डवर ते गांधी चौक मार्गे विर लहुजी पुतळयावरुन तहसील कार्यालयावर पोहोचले. मनसे जिल्हाध्यक्ष राजु पाटील राजे तालुकाध्यक्ष अशोकराव अंभोरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये हजारो मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. तहसीलदार काळे यांना यावेळी निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये शेतकरी हिताच्या विविध मागण्यांचा समावेश होता. त्यामध्ये सोयाबिनच्या संपूर्ण पिकांना व लाभ धारक शेतकर्‍यांना पिक विमा देयात यावा दुबार तीबार पेरणीचे सर्व्हेक्षण करुन प्रति हेक्टरी ५0 हजार रुपयांची मदत शेतकर्‍यांना द्यावी. शेतकर्‍यांचे सरसकट कर्ज माफ कररुन नविन पीक कर्ज माफ करावे. संपूर्ण मालेगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा.शेतकर्‍यांसाठी आवश्यक त्या ठिकाणी चारा डेपो सुरु करावे. शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करुन त्यांना आवश्यकतेनूसार तातडीने वीज जोडणी द्यावी. आदी मागण्या या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या. या मोर्चामध्ये जिल्हाध्यक्ष राजु पाटील राजे, तालुकाध्यक्ष अशोक अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष विश्‍वनाथ सानप, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्‍वर जाधव, सचिव रंजित पाटील, अनिल बळी, जि.प.सदस्य चंदू जाधव, तालुका सचिव गणेश कुटे, अमोल देशमाने, गण्ेोश ठाकुर, रंगराव पाटील, कैलास राऊत, कैलास चोपडे, माधव जाधव, डॉ.काठोळे, रंजित घुगे, सोनु बळी, अमोल लासकर, पारिसनाथ लांडकर, कैलास जगताप, हरिभाऊ देशमुख, वसंतराव आंधळे, अनिल कुटे, गोपाल इंगळे, पींटू इंगळे, महिला तालुका प्रमुख संगिता कुटे, डॉ.कविता गायकवाड, शिला घुगे, सिताबाई धंधरे, आदींसह हजारो कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.