शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
4
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
5
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
7
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
8
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
9
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
10
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
11
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
12
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
13
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
14
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
15
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
16
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
17
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
18
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

जऊळका येथील चोरी प्रकरणातील आरोपी पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:41 IST

वाशिम : जिल्ह्यात अलीकडच्या काळात चोरी, दरोड्याच्या घटनांत वाढ झाली असून, जऊळका रेल्वे येथील चोरी प्रकरणातील तीन आरोपी पकडण्यात ...

वाशिम : जिल्ह्यात अलीकडच्या काळात चोरी, दरोड्याच्या घटनांत वाढ झाली असून, जऊळका रेल्वे येथील चोरी प्रकरणातील तीन आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आहे. मात्र, चोरीच्या उर्वरित घटनांमधील चोरट्यांना जेरबंद केव्हा करणार, असा प्रश्न जिल्हावासीयांमधून उपस्थित केला आहे.

नागपूर ते मुंबई द्रुतगती महामार्गावर जऊळका रेल्वे बस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर कलादिग्दर्शक लिलाधर सावंत यांच्या घरी ११ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान चोरी झाली होती. या घटनेत जवळपास ४२ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेत वापरलेल्या वापरण्यात आलेल्या दुचाकीसंदर्भात गुप्त माहिती मिळाल्यावरून जऊळका हद्दीत व संपूर्ण जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. पोलीस स्टेशन वाशिम हद्दीत काटा रोड येथे पोलिसांनी शिताफीने चोरट्यांना पकडले. अरुण मदन चव्हाण (२१) रा.बिबखेडा, ता.रिसोड, करण पंन्यास भोसले (२५) रा.परतापूर, ता.मेहकर, शीखलाल मोतीराम पवार (४२) रा.सुकळी, ता.मेहकर या आरोपींनी चोरीची कबुली दिली असून, गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, अप्पर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली जऊळका रेल्वेचे पोलीस निरीक्षक अजिनाथ मोरे व वाशिम ग्रामीणचे ठाणेदार विनोद झळके आणि चमूने आरोपी पकडण्याची कारवाई केली. दरम्यान, अलीकडच्या काळात जिल्ह्यात चोरीच्या काही घटना घडल्या असून, यामधील चोरट्यांना जेरबंद केव्हा करणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

०००००

चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती

शहरासह ग्रामीण भागातही चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर रात्रगस्त वाढविणे आवश्यक ठरत आहे. नागरिकांनीही बाहेरगावी जाताना घर कुलूपबंद करण्यापूर्वी शेजारचे किंवा पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती देणे अपेक्षित आहे.