शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

राष्ट्रीय महामार्गाचे काम ९० टक्के पूर्ण -  भावना गवळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 12:29 IST

Bhavna Gavli's clarification on Highway Work : शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कधीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे कार्य झाले नाही.

वाशिम : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाचे काम जवळपास ९० टक्के पूर्ण झालेले असून येत्या काही महिन्यांत हा राष्ट्रीय महामार्ग शंभर टक्के पूर्ण होऊन जिल्ह्यातील जनतेसाठी वरदान ठरणार आहे, असे खासदार भावना गवळी यांनी स्थानिक शासकीय विश्रामगृह येथे १५ ऑगस्टला दुपारी शिवसेनेच्यावतीने आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार अमित झनक, किरणराव सरनाईक, जि. प. अध्यक्ष डॉ. श्याम गाभने, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲड. दिलीपराव सरनाईक उपस्थित होते. खासदार गवळी म्हणाल्या की, जिल्ह्यातील शिवसैनिक, शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून कधीही राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे कार्य झाले नाही. लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करत असताना रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील रस्ते विकासाकरीता नेहमी सहकार्य केले आहे. राष्ट्रीय महामार्ग १६१ अकोला ते वारंगा या महामार्गाच्या चौपदरीकरणकरीता लागणारी जमीन संपादित करण्याकरीता आपण जिल्हा प्रशासन, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व शेतकरी यांच्या वेळोवेळी बैठका घेऊन शंभर टक्के जमीन संपादित करून घेतल्यामुळेच या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर सायखेडा (ता. वाशीम) येथील निर्माणाधीन पूल पडल्यानंतर रात्रीतून मलबा हटवून निकृष्ट काम करत असलेल्या कंत्राटदाराच्या चुका राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास शिवसैनिकांनी आणून दिल्या, असेही गवळी यांनी सांगितले.

टॅग्स :Bhavna Gavliभावना गवळीShiv Senaशिवसेना