शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
4
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
5
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
6
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
7
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
8
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
9
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
10
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
11
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
12
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
13
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
14
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
15
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
16
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
17
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
18
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
19
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात ८६ शेतक-यांच्या आत्महत्या

By admin | Updated: January 7, 2015 01:06 IST

मागील वर्षातील शेतक-यांच्या ४७ आत्महत्या अपात्र.

वाशिम : नापिकी, कर्जबाजारीसह विविध कारणांमुळे गत वर्षात जिल्हय़ातील ८६ शेतकर्‍यांनी मृत्यूला कवटाळले. सन २00१ ते २0१४ पर्यंंत एकूण ११३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ११३८ शेतकरी आत्महत्यांपैकी केवळ ४0९ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र ठरल्यात. शेतकर्‍यांच्या आत्महत्यांचे सत्र दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतांनाच दिसून येत आहेत. त्यामध्ये शासनाच्यावतीने शेतकरी आत्महत्या अपात्र ठरविल्या जात आहेत. सन २00१ पासून तर २0१४ पर्यंंत झालेल्या ११३८ शेतकरी आत्महत्यापैकी ४0९ शेतकरी आत्महत्या अपात्र ठरल्या आहेत. गतवर्षी नापिकी, सावकारी कर्ज, बँकेचे कर्ज यासह विविध समस्यांचा सामना करताना हतबल झालेल्या शेतकर्‍यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. यामध्ये सन २00१ ते २00८ पर्यंंत ५७७ शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. तर २00९ ते २0१४ पर्यंंत एकूण ५६१ असे एकूण १४ वर्षात ११३८ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्याची शासनदप्तरी नोंद आहे. यामध्ये २00९ मध्ये एकूण १२१, २0१0 मध्ये १२२, २0११ मध्ये ८९, २0१२ मध्ये ८३, २0१३ मध्ये ६0 तर २0१४ मध्ये ८६ शेतकर्‍यांनी विविध कारणांमुळे आत्महत्या केली. शासनाच्यावतीने विविध योजना राबविण्यात येत असताना शेतकरी आत्महत्याचे प्रमाण वाढत असून, यावर प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता निर्माण झाली आहे.*गत ५ वर्षात सर्वाधिक आत्महत्या सन २0१0 मध्ये शेतकरी आत्महत्यांच्या गत ५ वर्षातील घटना पाहता सन २0१0 मध्ये सर्वाधिक १२२ शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्यात. शासनाने यामधील मात्र केवळ २८ शेतकरी आत्महत्याच पात्र असल्याचे ठरविले. इतर ९४ आत्महत्या अपात्र ठरविल्यात.