शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

७ गावात टँंकरव्दारे पाणीपुरवठा

By admin | Updated: June 7, 2014 22:54 IST

मुबलक प्रमाणात पाउस पडल्यामुळे सौम्य स्वरुपाची पाणीटंचाई जाणवत आहे.

वाशिम : जिल्हयात मागीलवर्षीच्या पावसाळयात मुबलक प्रमाणात पाउस पडल्यामुळे सौम्य स्वरुपाची पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे जिल्हयात केवळ आठ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून त्यापैकी सात गावांना सात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी पावसाळयात अगदी जून महिन्यापासून ते सप्टेंबर अखेपर्यंत मुबलक प्रमाणात पाउस पडला जिल्हयात पावसाळयात दरवर्षी सरासरी ७९८ मिलीमीटर पाउस पडतो. परंतु मागीलवर्षी पावसाळयात जिल्हयाच्या सरासरीच्या दिडपटीवून अधिक १२४ मि.मी. पाउस पडल्यामुळे नोंद झालेली आहे. गतवर्षी जुन, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात अनेकवेळा अतवृष्टी झाली सप्टेंबर महिन्यातही चांगला पाउस झाला पावसाळयाच्या या चार महिन्यानंतर अँक्टोबर २0१३ व फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २0१४ या महिन्यांमध्येही अवकाळी स्वरुपाचा पाउस पडला त्यामुळे जिल्हयातील १0१ पैकी ८५ सिंचन प्रकल्प १00 टक्के तर उर्वरित सर्व ५0 टक्केपेक्षा जास्त भरले होते जि.प.सिंचन प्रकल्प, व अन्य जलाशये तुडूंब भरली होती. गावोगावी मे महिन्यातही विहीरींना भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळयात पाणीमागणी साठी तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणे मोर्चे, आंदोलने झाली नाहीत. यंदा जिल्हयात सद्य:स्थितीत मानोरा तालुक्यातील हिवराखुर्द, पाळोदी, उज्वलनगर, वाशिम तालुक्यातील माळेगाव फाटा, भटउमरा सोनगव्हाण,बोरी खदरु, मालेगाव, तालुक्यातील वरदरी बु व कारंजा तालुक्यातील कार्ली या आठ गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे या आठही गावांमध्ये खासगी विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी वाशिम तालुक्यातील माळेगावफाटा, सोनगव्हाण, बोरी खुर्द, मानोरा तालुक्यातील हिवरा हिवरा, पाळोदी , उज्वलनगर, व मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. या सात गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. (प्रतिनिधी)