शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

७ गावात टँंकरव्दारे पाणीपुरवठा

By admin | Updated: June 7, 2014 22:54 IST

मुबलक प्रमाणात पाउस पडल्यामुळे सौम्य स्वरुपाची पाणीटंचाई जाणवत आहे.

वाशिम : जिल्हयात मागीलवर्षीच्या पावसाळयात मुबलक प्रमाणात पाउस पडल्यामुळे सौम्य स्वरुपाची पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे जिल्हयात केवळ आठ गावांमध्ये पाणीटंचाई जाणवत असून त्यापैकी सात गावांना सात टँकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. मागील वर्षी पावसाळयात अगदी जून महिन्यापासून ते सप्टेंबर अखेपर्यंत मुबलक प्रमाणात पाउस पडला जिल्हयात पावसाळयात दरवर्षी सरासरी ७९८ मिलीमीटर पाउस पडतो. परंतु मागीलवर्षी पावसाळयात जिल्हयाच्या सरासरीच्या दिडपटीवून अधिक १२४ मि.मी. पाउस पडल्यामुळे नोंद झालेली आहे. गतवर्षी जुन, जुलै व ऑगस्ट या तीन महिन्यात अनेकवेळा अतवृष्टी झाली सप्टेंबर महिन्यातही चांगला पाउस झाला पावसाळयाच्या या चार महिन्यानंतर अँक्टोबर २0१३ व फेब्रुवारी, मार्च, एप्रिल २0१४ या महिन्यांमध्येही अवकाळी स्वरुपाचा पाउस पडला त्यामुळे जिल्हयातील १0१ पैकी ८५ सिंचन प्रकल्प १00 टक्के तर उर्वरित सर्व ५0 टक्केपेक्षा जास्त भरले होते जि.प.सिंचन प्रकल्प, व अन्य जलाशये तुडूंब भरली होती. गावोगावी मे महिन्यातही विहीरींना भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळयात पाणीमागणी साठी तहसिल कार्यालये, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणे मोर्चे, आंदोलने झाली नाहीत. यंदा जिल्हयात सद्य:स्थितीत मानोरा तालुक्यातील हिवराखुर्द, पाळोदी, उज्वलनगर, वाशिम तालुक्यातील माळेगाव फाटा, भटउमरा सोनगव्हाण,बोरी खदरु, मालेगाव, तालुक्यातील वरदरी बु व कारंजा तालुक्यातील कार्ली या आठ गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे या आठही गावांमध्ये खासगी विहीरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. यापैकी वाशिम तालुक्यातील माळेगावफाटा, सोनगव्हाण, बोरी खुर्द, मानोरा तालुक्यातील हिवरा हिवरा, पाळोदी , उज्वलनगर, व मालेगाव तालुक्यातील वरदरी बु. या सात गावांना टँकरव्दारे पाणीपुरवठा केला जात आहे. (प्रतिनिधी)