शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan War: भारत - पाकिस्तानमधील परिस्थिती सुधारतेय, रात्री कोणताही हल्ला झाला नाही; लष्कराने दिली माहिती
2
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
3
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
4
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
5
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
6
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
7
हेअर ट्रान्सप्लांट करणं इंजिनिअरच्या जीवावर बेतलं; इंफेक्शनमुळे मृत्यू, डॉक्टरवर गुन्हा दाखल
8
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
9
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
10
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
11
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
12
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
13
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
14
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
15
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
16
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
17
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
18
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
19
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
20
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू

८४ ग्रामपंचायतींसाठी ४.८५ कोटींचा निधी

By admin | Updated: January 15, 2016 02:12 IST

ग्रामपंचायतींचे बळकटीकरण आणि गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी निधीचे वितरण.

वाशिम: ग्रामपंचायतींचे बळकटीकरण आणि गावांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी १४ व्या वित्त आयोगातून वाशिम तालुक्यातील ८४ ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात ४ कोटी ८५ लाख ६७ हजार ५७२ रुपयांचा निधी जमा करण्यात येत आहे. अडोळी ९.७१ लाख, अडगाव खु. ३.६ लाख, अंजनखेडा १ लाख ७६ हजार, असोला ज. ३ लाख ४ हजार, अनसिंग २९ लाख ९६ हजार, ब्रह्म ५ लाख ८६ हजार, ब्राह्मणवाडा ४ लाख, बाभुळगाव ५ लाख ४१ हजार, हिसे बोराला ७ लाख ७ हजार, बोरी २ लाख ८६ हजार, भोयता २ लाख २२ हजार, चिखली बु. ८ लाख ५६ हजार, चिखली खु. ४ लाख ४६ हजार, ढील्ली ५ लाख १ हजार, देवढाणा बु. ३ लाख २ हजार, धुमका ५ लाख ६९ हजार, धानोरा बु. ५ लाख ५ हजार, धानोरा खु. ३ लाख २२ हजार, एकांबा ३ लाख ४१ हजार, इलखी ३ लाख २४ हजार, फाळेगाव थेट ४ लाख ५८ हजार, गणेशपूर ३ लाख २0 हजार, गोंडेगाव ३ लाख ५२ हजार, हिवरा रोहिला ५ लाख ५0 हजार, जयपूर ५ लाख ५१ हजार, जवळा २ लाख ३६ हजार, जुमडा ४ लाख ६२ हजार, जांभरूण महाली ६ लाख ७ हजार, जांभरुण नावजी ४ लाख ६७ हजार, जांभरुण परांडे ३ लाख ४९ हजार, किनखेडा ३ लाख १२ हजार, कोंडाळा महाली ५ लाख १४ हजार, कोंडाळा झामरे ६ लाख ६३ हजार, कोकलगाव ४ लाख २४ हजार, कळंबा महाली ९ लाख ३७ हजार, काटा ११ लाख १३ हजार याप्रमाणे एकूण ८४ ग्रामपंचायतींच्या बँक खात्यात थेट निधी जमा करणे सुरू आहे.