शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
2
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
3
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
4
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
5
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
6
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
7
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
8
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
9
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
10
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
11
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
12
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
13
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
14
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
15
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
16
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
17
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्
18
Nashik Dengue News: नाशकात डेंग्यूचा उद्रेक! एका महिन्यात रुग्णांची संख्या तिप्पट, कारण काय?
19
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे; कुटुंबाच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आदेश
20
अशी ही 'अदलाबदली'! कोकाटेंचा 'पत्ता' कापणार नाहीत, पण खातं बदलणार; दत्तात्रय भरणे होणार कृषिमंत्री - सूत्र

१६,१८१ विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा !

By admin | Updated: February 17, 2016 02:09 IST

१८ फेब्रुवारीपासून प्रारंभ; सहा भरारी पथकांचे गठण.

वाशिम : इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेला १८ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, जिल्ह्यातील १६ हजार १८१ विद्यार्थ्यांंची त्यासाठी नोंदणी झाली आहे. दरम्यान, कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सहा पथकांचे गठण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने घेण्यात येणार्‍या इयत्ता बारावीच्या वार्षिक परीक्षेत वाशिम जिल्ह्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासन व माध्यमिक शिक्षण विभागाने दक्षता घेतली आहे. वाशिम जिल्ह्यात नियमित १५ हजार ४९८ आणि पुनर्परीक्षार्थी ६८३ असे एकूण १६ हजार १८१ विद्यार्थी बसले आहेत. जिल्ह्यात एकूण ५५ परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार आहे. कॉपीमुक्त अभियान यशस्वी करण्यासाठी सहा भरारी पथकांचे गठण करण्यात आले आहे. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या नेतृत्वात एक पथक राहणार आहे. याप्रमाणे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), शिक्षणाधिकारी (निरंतर), उपशिक्षणाधिकारी, डाएटचे प्राचार्य आणि जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांचे स्वतंत्र भरारी पथक परीक्षेवर नियंत्रण ठेवणार आहे. परीक्षा केंद्रांवर पर्यवेक्षक व अन्य कर्मचार्‍याच्या नियुक्त्या करण्यात आल्या असून, प्रशिक्षणही देण्यात आले. परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकार लक्षात घेता, यावर्षी विशेष पावले उचलली आहेत. बारावीच्या परीक्षेत जिल्ह्यातील एकही परीक्षा केंद्र उपद्रवी म्हणून घोषित झाले नाही. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा-महाविद्यालयांत पालक-शिक्षक सभा घेऊन कॉपीमुक्त अभियान व बारावीच्या परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. त्याचा परिणाम बारावीच्या परीक्षावर होणार आहे.