शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
2
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
3
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
4
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
5
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
6
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
7
फक्त ४ हजारांत मिळणारा एआय फोन अवघ्या २४ तासांत सोल्ड आउट!
8
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 
9
जयंत पवार पायउतार होताच रोहित पवारांकडे मोठी जबाबदारी; सुप्रिया सुळेंनी केली महत्त्वाची घोषणा
10
इन्स्टावर ओळख, १४००० किमीचा प्रवास करून मुलगी भारतात, पाठोपाठ घरचेही आले अन् सर्वांना बसला धक्का
11
"उद्धवजी, तुम्हाला इकडे यायचा स्कोप, विचार करता येईल"; विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांकडून ऑफर
12
शरिया कायद्यातील 'ब्लड मनी' काय आहे? निमिषा प्रियाचा जीव वाचवण्याचा शेवटचा मार्ग
13
BHEL: दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, बीएचईएलमध्ये भरती सुरू, 'अशी' होणार निवड!
14
हृदयस्पर्शी! १४ वर्षांनी लेकाने पूर्ण केलं वडिलांचं स्वप्न, गिफ्ट केली बुलेट, Video पाहून पाणावले डोळे
15
१४ गावांचा प्रश्न मिटणार, तेलंगणातून महाराष्ट्रात येणार; CM देवेंद्र फडणवीसांनी दिले निर्देश
16
विभान भवनाच्या आवारात गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाडांमध्ये तुफान राडा, शिविगाळ
17
स्टार प्रवाहनंतर तेजश्री प्रधानचा 'झी मराठी'कडे यू-टर्न, यावर सतीश राजवाडे म्हणाले....
18
मालमत्तेवरून वाद विकोपाला, धाकट्या भावाने थोरल्या भावाच्या कुटुंबाच्या अंगावर घातली गाडी, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
19
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
20
१० वर्षांच्या मुलाने चालवला ट्रक, लोकांचा जीव धोक्यात; Video पाहून चुकेल काळजाचा ठोका

सोपारा खाडीपुलाचे काम सुरू, अनेक महिने ऐरणीवर आणला होता प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 23:58 IST

नायगाव रेल्वे स्टेशन आणि जूचंद्र या दोन भागांना जोडणारा सोपारा खाडी पूलाचे काम सुरू करण्यात आले आहे.

नालासोपारा : नायगाव रेल्वे स्टेशन आणि जूचंद्र या दोन भागांना जोडणारा सोपारा खाडी पूलाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम लाल फितीच्या कारभारात अडकून पडले होते. अनेकदा आश्वासने देऊनही पूल खुला होत नसल्याने शिवसेनेने आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर पीडब्ल्यूडी प्रशासनाने पुलाचे थातुरमातूर काम करून राजकीय पक्ष तथा नागरिकांची नाराजी दूर करण्याचे काम केले होते. मात्र त्यानंतरही पुलाच्या कामात काहीच सातत्य नव्हते. वसई-विरार शहर महानगरपालिकेने पुलाच्या कामासाठी १ कोटी १ लाख ७४ हजार रूपयांचा निधी मंजूर केला होता. त्यापैकी फक्त २० लाखांची रक्कम महापालिकेने पुलाच्या कामासाठी दिली आहे.मध्यंतरी सोपारा खाडी पुलाच्या बांधकामाला दिरंगाइ का होत आहे, याची विचारणा केली असता उपस्थित अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेकडून येणारा निधी मिळाला नसल्याने बांधकाम रखडल्याची धक्कादायक माहिती दिली होती. पुलाचे बांधकाम रखडले आहे म्हणून भरीव निधीची तरतूद करून देणाºया महापालिकेने केवळ फक्त २० लाखांची रक्कम देऊन उर्वरीत ८१ लाख ७४ हजार रूपयांची रक्कम थकवल्याने महापालिकेचा खरा चेहरादेखील समोर आला होता. पुलाच्या कामाला अंतिम स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी याआधीदेखील शिवसेनेने पीडब्ल्युडी प्रशासनाला घेरले होते. त्यात अधिकाऱ्यांनी २७ मे २०१९ पर्यंत पूल खुला करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र २७ म गेला तरी तसे घडलेले नाही.>लेखी आश्वासनामुळे शिवसेनेचे आंदोलन स्थगितयाच कालावधीत शिवसेनेचे ग्रामिण तालुका प्रमुख जगन्नाथ म्हात्रे यांनी पीडब्ल्यूडी प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. २७ मे रोजी शिवसेना करत असलेल्या आंदोलनाची दखल घेत पीडब्ल्यूडी प्रशासनाने सोपारा खाडी पुल लवकरच खुला करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासन शिवसेना पदाधिकाºयांना दिल्याने सेनेच्या दणक्याने पुलाचे काम मार्गी लागणार आहे. पीडब्ल्यूडी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर शिवसेनेने सोमवारी छेडण्यात येत असलेले धरणे आंदोलन स्थगित केले आहे.>पुलाच्या संरचनेमुळे फेरबदल झाल्याने काम खोळंबलेनायगाव पूर्व-पश्चिम जोडणाºया रेल्वे उड्डाणपूलाचा पोहोचमार्ग येत असल्याने सा.बां. विभागास जूचंद्र बाजूकडील पोहोचमार्गाच्या आखणीमध्ये बदल करावा लागला आहे. त्याकरिता १०० मीटर लांबीचा पोहोचमार्ग व संरक्षण भिंत बांधण्याकरिता पालिकेकडून देण्यात येणारा १ कोटी १ लाख ७४ हजारांच्या निधीपैकी २० लाखांची गरज भासू लागली होती. पालिकेने पीडब्ल्यूडी प्रशासनाची ही गरज साांभाळून घेतली. मात्र त्यानंतर निधीची रक्कम देण्यास विलंब झाल्याने पुलाचे काम थंडावल्याचे निदर्शनास आलेहोते.