शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
2
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
3
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
4
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
5
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
6
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
7
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
8
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
9
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
10
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
11
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या
12
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
13
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
14
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
15
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
16
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
17
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
18
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
19
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
20
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."

मलवाडा पुलाच्या वाहून गेलेल्या मलमपट्टीवर उपाययोजना कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 22:59 IST

पिंजाळी नदीत तात्पुरता मातीभराव; वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची भीती

वाडा/विक्रमगड : ४ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत वाडा-जव्हार या राज्य महामार्गावरील पिंजाळी नदीवर मलवाडा येथे असलेल्या पुलाचा एका बाजूचा भाग पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला आहे. या ठिकाणी बंद झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी माती-भराव करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. त्यानंतर गेल्या पाच महिन्यात या ठिकाणी कायमस्वरूपी काहीच उपाययोजना न केल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा कधीही ठप्प होण्याची शक्यता आहे.गेल्या आॅगस्ट महिन्याच्या झालेल्या अतिवृष्टीत वाडा-जव्हार मार्गावरील पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात मलवाडा येथे ३५ वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाचा एक भाग वाहून गेला. एका बाजूचा पूल वाहून गेल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. पादचारी वाटही बंद झाल्याने मलवाडा परिसरातील ८ ते १० गावांचा संपर्कही तुटला होता. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेता या ठिकाणी मातीभराव करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र गेल्या सहा महिन्यात कायम स्वरुपी या ठिकाणी नव्याने तीन गाळे टाकण्याचे काम न केल्याने पुन्हा हा मातीचा भराव वाहून जाऊन हा मार्ग बंद पडू शकतो. तरी या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.दरम्यान, वाहून गेलेल्या या पुलाचा हा भाग २८ आॅगस्ट २०११ या सालीसुद्धा या नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला होता. नदीच्या पाण्याचा प्रवाह याच भागातून अधिक प्रमाणात जात असल्याने या ठिकाणी पुन्हा माती भराव न करता पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी तीन ते चार गाळे करण्यात यावेत, अशी मागणी मलवाडा ग्रामस्थांनी केली आहे.अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राधेशाम शवाडा-विक्रमगड-जव्हार या तीन तालुक्यांना जोडणारा हा प्रमुख राज्यमार्ग आहे, प्रशासनाने तातडीने या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.- चंद्रकांत पाटील, सरपंच,ग्रामपंचायत, मलवाडाया पुलाची दुरुस्ती करताना माती भरावाने न करता या ठिकाणी पाणी निचरा होण्यासाठी तीन ते चार गाळे काढून त्यावर स्लॅब टाकावा.- कमलाकर पाटील,ग्रामस्थ, मलवाडा.