शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

मलवाडा पुलाच्या वाहून गेलेल्या मलमपट्टीवर उपाययोजना कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 22:59 IST

पिंजाळी नदीत तात्पुरता मातीभराव; वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची भीती

वाडा/विक्रमगड : ४ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत वाडा-जव्हार या राज्य महामार्गावरील पिंजाळी नदीवर मलवाडा येथे असलेल्या पुलाचा एका बाजूचा भाग पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला आहे. या ठिकाणी बंद झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी माती-भराव करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. त्यानंतर गेल्या पाच महिन्यात या ठिकाणी कायमस्वरूपी काहीच उपाययोजना न केल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा कधीही ठप्प होण्याची शक्यता आहे.गेल्या आॅगस्ट महिन्याच्या झालेल्या अतिवृष्टीत वाडा-जव्हार मार्गावरील पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात मलवाडा येथे ३५ वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाचा एक भाग वाहून गेला. एका बाजूचा पूल वाहून गेल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. पादचारी वाटही बंद झाल्याने मलवाडा परिसरातील ८ ते १० गावांचा संपर्कही तुटला होता. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेता या ठिकाणी मातीभराव करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र गेल्या सहा महिन्यात कायम स्वरुपी या ठिकाणी नव्याने तीन गाळे टाकण्याचे काम न केल्याने पुन्हा हा मातीचा भराव वाहून जाऊन हा मार्ग बंद पडू शकतो. तरी या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.दरम्यान, वाहून गेलेल्या या पुलाचा हा भाग २८ आॅगस्ट २०११ या सालीसुद्धा या नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला होता. नदीच्या पाण्याचा प्रवाह याच भागातून अधिक प्रमाणात जात असल्याने या ठिकाणी पुन्हा माती भराव न करता पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी तीन ते चार गाळे करण्यात यावेत, अशी मागणी मलवाडा ग्रामस्थांनी केली आहे.अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राधेशाम शवाडा-विक्रमगड-जव्हार या तीन तालुक्यांना जोडणारा हा प्रमुख राज्यमार्ग आहे, प्रशासनाने तातडीने या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.- चंद्रकांत पाटील, सरपंच,ग्रामपंचायत, मलवाडाया पुलाची दुरुस्ती करताना माती भरावाने न करता या ठिकाणी पाणी निचरा होण्यासाठी तीन ते चार गाळे काढून त्यावर स्लॅब टाकावा.- कमलाकर पाटील,ग्रामस्थ, मलवाडा.