शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

मलवाडा पुलाच्या वाहून गेलेल्या मलमपट्टीवर उपाययोजना कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 22:59 IST

पिंजाळी नदीत तात्पुरता मातीभराव; वाहतूक पुन्हा ठप्प होण्याची भीती

वाडा/विक्रमगड : ४ आॅगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीत वाडा-जव्हार या राज्य महामार्गावरील पिंजाळी नदीवर मलवाडा येथे असलेल्या पुलाचा एका बाजूचा भाग पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला आहे. या ठिकाणी बंद झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी माती-भराव करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. त्यानंतर गेल्या पाच महिन्यात या ठिकाणी कायमस्वरूपी काहीच उपाययोजना न केल्याने या मार्गावरील वाहतूक पुन्हा कधीही ठप्प होण्याची शक्यता आहे.गेल्या आॅगस्ट महिन्याच्या झालेल्या अतिवृष्टीत वाडा-जव्हार मार्गावरील पिंजाळी नदीला आलेल्या महापुरात मलवाडा येथे ३५ वर्षापूर्वी बांधलेल्या पुलाचा एक भाग वाहून गेला. एका बाजूचा पूल वाहून गेल्याने या मार्गावरील संपूर्ण वाहतूक बंद झाली होती. पादचारी वाटही बंद झाल्याने मलवाडा परिसरातील ८ ते १० गावांचा संपर्कही तुटला होता. येथील नागरिकांची अडचण लक्षात घेता या ठिकाणी मातीभराव करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. मात्र गेल्या सहा महिन्यात कायम स्वरुपी या ठिकाणी नव्याने तीन गाळे टाकण्याचे काम न केल्याने पुन्हा हा मातीचा भराव वाहून जाऊन हा मार्ग बंद पडू शकतो. तरी या पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.दरम्यान, वाहून गेलेल्या या पुलाचा हा भाग २८ आॅगस्ट २०११ या सालीसुद्धा या नदीला आलेल्या महापुरात वाहून गेला होता. नदीच्या पाण्याचा प्रवाह याच भागातून अधिक प्रमाणात जात असल्याने या ठिकाणी पुन्हा माती भराव न करता पुराचे पाणी वाहून जाण्यासाठी तीन ते चार गाळे करण्यात यावेत, अशी मागणी मलवाडा ग्रामस्थांनी केली आहे.अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत गायकवाड आणि पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राधेशाम शवाडा-विक्रमगड-जव्हार या तीन तालुक्यांना जोडणारा हा प्रमुख राज्यमार्ग आहे, प्रशासनाने तातडीने या पुलाचे दुरुस्तीचे काम हाती घ्यावे.- चंद्रकांत पाटील, सरपंच,ग्रामपंचायत, मलवाडाया पुलाची दुरुस्ती करताना माती भरावाने न करता या ठिकाणी पाणी निचरा होण्यासाठी तीन ते चार गाळे काढून त्यावर स्लॅब टाकावा.- कमलाकर पाटील,ग्रामस्थ, मलवाडा.