शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
6
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
7
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
8
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
9
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
10
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
11
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
12
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
13
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
14
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
15
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
16
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
17
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
18
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
19
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
20
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...

वसई विजयोत्सव एक दिवसात आटोपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2018 00:26 IST

नरवीर चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी युद्ध जिंकून पोर्तुगीजांच्या जाचातून वसईचा किल्ला जिंकला व वसई मुक्त केली होती. हा दिवस ‘वसई विजयोत्सव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो.

पारोळ : नरवीर चिमाजी आप्पा यांनी १६ मे १७३९ रोजी युद्ध जिंकून पोर्तुगीजांच्या जाचातून वसईचा किल्ला जिंकला व वसई मुक्त केली होती. हा दिवस ‘वसई विजयोत्सव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणारा हा उत्सव मागील सहा वर्षापासून वसई विरार महानगरपालिका, वसई विजयोत्सव स्मारक समिती आणि वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव समिती यांच्या संयु्क्त विद्यामाने साजरा करत होता. यंदा मात्र यातून महापालिका अलिप्त असल्याने तो एकच दिवस साजरा होणार आहे.सोमवार, ३० एप्रिल रोजी केवळ वसई विजयोत्सव स्मारक समिती आणि वसई तालुका कला-क्र ीडा महोत्सव समिती यांच्या संयु्क्त विद्यामाने संपूर्ण दिवसभर यंदाच्या २८० व्या वसई विजय दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. नरवीर चिमाजी अप्पांच्या अश्वारूढ पुतळ्याचे पुजन सकाळी ७ वाजता स्मारक समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. किल्ला सफर या विषयावर डॉ. श्रीदत्त राऊत यांचे माहितीपूर्ण व्याख्यान आयोजीत करून दुपारी ३ वाजता वज्रेश्वरी ते वसई किल्ला अशी मशाल रॅली काढण्यात आली.या प्रसंगी आ. हितेद्र ठाकुर, आ. क्षितिज ठाकूर व आ. विलास तरे, तसेच महापौर रु पेश जाधव, उपमहापौर प्रकाश रॉड्रीक्स, स्थायी समिती सभापती असिफ शेख या मान्यवरांनी हजेरी लावली.विशिष्ट समूहाचे गुणगाण करणारे कुठलेच उत्सव साजरे करू नयेत, केवळ स्वातंत्र्य दिन म्हणजेच १५ आॅगस्ट हाच विजयोत्सव दिन असावा, अशी भूमिक समाजशुद्ध अभियानाचे फा. मायकल जी यांनी घेतली होती. त्यातच महापालिकांनी राष्ट्रीय सणा ंव्यतिरिक्त कोणतेही सण उत्सव साजरे करू नये असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. हा निर्णय आणि निर्माण झालेला वाद यामुळे यंदा महापालिकेने विजयोत्सवापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला आहे.